Menu Close

झायरा, बॉलीवूड आणि न्याय !

काश्मीरमधील अभिनेत्री झायरा वसीम हिने तिच्याशी विमानात सहप्रवाशाकडून असभ्य वर्तन झाल्याची ध्वनीचित्रफीत ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी त्वरित संबंधित व्यक्तीला अटक केली.

इस्लाममध्ये मृत्यूनंतरही स्त्री-पुरुषांमध्ये केल्या जाणाऱ्या पक्षपाताचे प्रतीक म्हणजे ताजमहाल !

मोगलांचे उदात्तीकरण आणि हिंदूंच्या तेजस्वी इतिहासाचे उघडपणे हनन केले जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. त्यातील काही निवडक सूत्रे प्रसिद्ध करत आहोत.

इंग्रजी प्राथमिक शिक्षणातून राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास रोखणे आवश्यक !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एदुआर्द फालेरो यांनी केवळ मराठी अन् कोकणी माध्यमांतील प्राथमिक शाळांनाच सरकारी अनुदान देण्याचे आवाहन केले आहे.

काश्मीरला इस्लामीकरणापासून वाचवण्यासाठी ‘एक भारत अभियान’ आवश्यकच !

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे सचिव श्री. राहुल राजदान यांनी काश्मीरच्या सद्यस्थितीविषयी मनोगत व्यक्त केले. ते येथे देत आहोत.

अंदमानातील ‘गाईड’कडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सांगितली जाते केवळ १ – २ ओळींची माहिती !

सरकारकडून केवळ पाठ्यपुस्तकातील दिशाभूल करणारा इतिहास पालटणे अपेक्षित नाही, तर लोकांना ऐतिहासिक ठिकाणी सत्य इतिहास सांगण्याची व्यवस्था करणेही अपेक्षित आहे.

काश्मीर पाठोपाठ आता जम्मूवरही जिहाद्यांची वक्रदृष्टी !

काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. गेल्या अडीच दशकांपासून इस्लामी आतंकवादाने येथील हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडले. फाळणीच्या वेळीच राज्यकर्त्यांनी केलेल्या घोडचुकांचे परिणाम आता भोगावे लागत…

ख्रिस्त्यांची अंधश्रद्धा !

‘मुंबईच्या चिंचपोकळी येथे मिशाख नेव्हीस या १७ वर्षीय तरुणाचा कर्करोगाने मृत्यू झाला. ‘मुलगा जिवंत होईल’, या आशेने मिशाखचा मृतदेह १० दिवस या चर्चमध्ये ठेवून प्रार्थना…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी रचलेले कुभांड !

ज्या अन्वेषण अधिकार्‍यांनी खोट्या आरोपांखाली श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना ९ वर्षे कारागृहात डांबून ठेवले आणि त्यांच्या आयुष्यातील ही वर्षे वाया घालवली, त्या अधिकार्‍यांवर कारवाई झाली…

विज्ञानाचा थिटेपणा सिद्ध करणारे स्वामी वरदानंद भारती यांचे तेजस्वी विचार !

कोणीतरी कुठेतरी म्हणतो की, विज्ञानाचे धर्माला आव्हान निर्माण झाले आहे. वास्तविक विज्ञानाचे धर्माला कधीच आव्हान असण्याची शक्यता नाही आणि हिंदु धर्माला तर नाहीच नाही !…

जम्मू-काश्मीरमधील रहिवाशांना भारत देशापासून तोडणारे राज्य सरकारचे एकांगी संविधान

काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. गेल्या अडीच दशकांपासून इस्लामी आतंकवादाने येथील हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडले. सेनादलांवर होणारी दगडफेक, आतंकवाद्यांना केले जाणारे साहाय्य यांमुळे भारतीय…