Menu Close

वसिष्ठऋषींनी स्थापन केलेली केळझर (जिल्हा वर्धा) येथील ‘वरद विनायक’ श्री गणेशमूर्ती !

वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ‘वरद विनायक’ श्री गणपतीचे मंदिर असून ते सर्वदूर सुपरिचित आहे. केळझर हे नागपूरहून ५२ किमी अंतरावर असून टेकडीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य…

. . . ही तर हिंदू जीवनपद्धतीचीच देणगी !

हिंदूंशिवाय इतर धर्माचे लोक स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला तयार नसतात. वास्तवात हिंदू या शब्दाचा उपयोग नागरिकता किंवा राष्ट्रीयता स्पष्ट करण्यासाठी होत असेल तर त्यांनी आक्षेप…

राष्ट्रध्वजाचा सन्मान, हीच उत्सवाची शान ! – श्री. सुमित सागवेकर

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रस्त्यावर कागदी, प्लास्टिकचे राष्ट्रध्वज इतरत्र आणि अस्ताव्यस्त पडलेले असतात. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देणारा भारत हा जगातील एकमेव देश असेल. आपण राष्ट्रीय प्रतिकांचा मान…

भारत हे श्रीयंत्रांकित असल्यामुळे भारताला आध्यात्मिकदृष्ट्या प्राप्त झालेले वैभव !

आपला भारत देश आरंभीपासूनच श्रीयंत्रांकित आहे. वरचा त्रिकोण हिमालय, अरवली आणि सातपुडा या पर्वतांनी बनला आहे. विंध्य पर्वत हा पाया असलेला आणि बाजूचे दोन पूर्वघाट…

‘लव्ह जिहाद’ची परिणती दंगलीत !

बिजनौर येथे हिंदु युवकाची धर्मांधांनी हत्या केली. हिंदु मुलीची छेड काढणार्‍या ३ वासनांधांची हत्या करण्यात आली होती, त्याचा सूड उगवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले…

धर्मांधांनी केलेल्या अतिक्रमणामुळे मलंगगडासाठी द्यावा लागणारा न्यायालयीन लढा

कल्याण येथे मलंगगड या नावाने हिंदूंचे एक देवस्थान आहे. तेथे मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. अशा स्थानावर धर्मांध अतिक्रमण करून तेथे वक्फ मंडळाचे आधिपत्य…

प्रसिद्धीमाध्यमांचा हिंदूविरोधी अजेंडा !

हिंदूंमधील बालविवाहावर तोंडसुख घेणार्‍या माध्यमांना मुसलमान मुलींचे १५ व्या वर्षी लग्न ठरवण्याच्या निर्णयावर चर्चा करणे योग्य वाटत नाही. भारतात ‘न्यूज चॅनेल’च्या नावावर २४ घंटे बातम्या…

सिलचर येथील धर्मांध : वाढती डोकेदुखी !

सिलचरमध्ये मुसलमान बहुसंख्य होण्याच्या दिशेने प्रवास करत असून सिलचर शहर वगळता कछार जिल्ह्यात सर्वत्र मुसलमानांची लोकसंख्या ६० ते ८० टक्के एवढी झाली आहे. त्यामुळे नियमितपणे…

हेच खरे आदर्श प्रजासत्ताक !

प्रजासत्ताकदिनी कर्नाटकातील कुणीगल येथील शासकीय कार्यक्रमात संपूर्ण वन्दे मातरम् गाण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने तहसीलदारांकडे केली होती; मात्र ते गाणारे कोणी नाही, असे…