Menu Close

पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे व्यसनाधीन बनलेला मानव !

‘पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे मानवी जीवन व्यसनाधीन होत आहे. मनुष्याचे आयुष्यमानही अल्प होत आहे. या व्यसनाधीनतेमुळे होणारे परिणाम आणि जाणवणारी लक्षणे यांविषयीची ‘मासिक वज्रधारी’मध्ये प्रसिद्ध…

संस्कृतीहीन बाबरच्या चरित्राचे वास्तव स्वरूप !

गुरुनानक यांनी त्यांच्या ‘सबद’मध्ये आक्रमक बाबरच्या आक्रमणांचे आणि त्याच्या सैन्याने केलेल्या कुकर्मांचे अत्यंत सजीव अन् मार्मिक चित्रण केले आहे. गुरुनानक यांनी ऐमनाबाद (सध्याचे पाकिस्तान) येथे…

जिहाद आणि स्त्रिया

‘लिबरेशन फ्रंट ऑफ तमिळ इलम’, ‘ब्लॅक विडो’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन’ सारख्या सर्व दहशतवादी संघटनांमध्ये स्त्रियांचा सहभाग असलेला दिसतो. स्त्रिया या संघटनांमध्ये अनेक…

पालकांनो, तुमच्या पाल्याला समजून घ्या !

प्रत्येक मातापित्याच्या आपल्या मुलांकडून बर्‍याच अपेक्षा असतात; पण त्याच वेळेला आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी आपण अवास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. या…

बाबराच्या क्रूर मानसिकतेची काही उदाहरणे

भारतातील देशद्रोही नेते भारतवर्षाचा आदर्श, गाय, स्त्री आणि असाहाय्य प्रजेचा पालनहार अन् राष्ट्रोद्धारक मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करतात, तर गोभक्षक, स्त्रियांना पळवणारा कामुक, लुटारू,…

अधिक दुधाच्या लोभापायी देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर !

जगभरात दुधाच्या शुद्धतेसाठी आदर्श असलेल्या भारतीय दुधाळू संपदेला ग्रहण लागले आहे. देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सिंथेटिक दुधाचा वापर, हिरव्या चार्‍याची कमतरता…

मुले संस्कारक्षम करण्याची आवश्यकता !

पूर्वी महाविद्यालयांमध्ये असलेले प्रेमाचे वेड आता थेट शाळांमध्ये येऊन पोचण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील बागा, शाळांचे रस्ते येथे शाळकरी जोडपी प्रेमाच्या गोष्टी करतात. आता १३-१४…

अझरबैजान या मुसलमानबहुल देशात ३०० वर्षांहूनही अधिक प्राचीन दुर्गा मातेचे मंदिर !

अझरबैजान या ९५ टक्के मुसलमानबहुल देशात ३०० वर्षांहूनही अधिक प्राचीन असे दुर्गामातेचे मंदिर आहे. या मंदिरात अखंड ज्योती तेवत असल्यामुळे या मंदिराला टेंपल ऑफ फायर…

जिहादी विळख्यात सापडलेला पाक आणि बलुचिवासियांचे बंड !

पाकिस्तानात आता तिथल्या जाणत्या वा अभिजनांना जिहादचे चटके जाणवू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी क्वेट्टा येथे झालेली भीषण बॉम्बस्फोटाची घटना त्याचीच ग्वाही देते; कारण या स्फोटात…

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेच्या स्थापनेचा जाज्वल्य इतिहास !

अभिनव भारतची चळवळ दडपण्यासाठी नाशिकमध्ये वर्ष १९०९ मध्ये ब्रिटिशांनी बाबाराव सावरकरांना पकडले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून अंदमानात पाठवले. त्याचा सूड म्हणून वर्ष १९०९ मध्ये…