Menu Close

१२ वर्षांनंतर अनुभवास येणारा अद्भुत आणि पवित्र सोहळा : कन्यागत महापर्वकाल !

गुरु ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केल्यावर गंगा भागीरथी कुंडातून जलस्रोत येतो आणि तो वर्षभर चालू रहातो. यालाच कन्यागत महापर्वकाल असे म्हणतात. कन्यागत महापर्वकालाच्या निमित्ताने…

स्वा. सावरकरांचे सैनिकी धोरण

mountaineering warfare training ची सेनापतींची /सैन्यांची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. त्यामुळे १९६२ मध्ये आमच्या देशाला चीनकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.

पशुसंवर्धनातून आर्थिक स्थैर्याकडे…

एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिकीकरणाने पशुसंवर्धनास एक नवी दिशा मिळाली. स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने पशुसंवर्धन व्यवसाय अल्पावधीतच उदयास आला. सन २००८–२००९ मध्ये एकूण कृषी क्षेत्राच्या उत्पन्नामध्ये…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग !

‘अधर्म मूलं सर्वरोगानाम्’ म्हणजेच ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’ असे प्रसिद्ध वचन आहे. धर्माचरण करण्यासाठी धर्माचे शिक्षण घेतले पाहिजे. मुसलमान-ख्रिस्ती यांच्याकडे तशी धर्मशिक्षणाची व्यवस्था…

हिंदूसंघटनाची आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतूनच मानवीकल्याण साध्य होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची का आवश्यकता आहे, याची कारणमीमांसा करण्यात आली आहे.

जोहार राजपुतान्यातील गौरवशाली परंपरा

अल्लाउद्दीन खिलजीने चितोडचा राणा भीमसिंह याची राणी पद्मिनी हिच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून तिच्या अभिलाषेेने प्रचंड सैन्यानिशी चितोडवर स्वारी केली. भीमसिंहाला जयाची निश्‍चिती वाटेना. तेव्हा सर्व…

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !

शेळ्यांना वाघ बनविण्याचे सामर्थ्य लोकमान्य टिळकांत होते. ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’’ या त्यांच्या सिंहगर्जनेने ब्रिटिश साम्राज्यास पहिले हादरे…

ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून मानवाला देशी गायच वाचवेल, असा संशोधकांचा निष्कर्ष

ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून मानवाला देशी गायच वाचवू शकते, असे करनाल (पंजाब) येथील राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थानने आतापर्यंत केलेल्या अनेक संशोधनांतून आणि मागील ५ वर्षांपासून एन्आयसीआरएच्या…

पृथ्वीवरील अरल समुद्र गायब !

ज्या नद्या आपल्या जीवनदायिनी आहेत त्याच नद्यांचे प्रवाह मनमानीपणे वळवल्यानंतर किती भयंकर परिणाम होऊ शकतात. याचे अरल समुद्र हे जिवंत उदाहरण आहे.

आजच्या आधुनिकतेला लाजवेल अशी शिवकालीन गडकिल्ल्यांवरील पाणी व्यवस्था

आज संपूर्ण महाराष्ट्रात पाण्यासाठी जिकडे-तिकडे टँकर फिरत असताना गड किल्ल्यांवरील पाणी व ते कसे वापरावे हे सांगणार्‍या शिवरायांची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहात नाही. एैसा गडपति,…