Menu Close

हिंदु संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हावे ! – अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद

आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या…

बांगलादेशात टिकली लावणार्‍या प्राध्यापिकेला पोलीस अधिकार्‍याकडून ठार मारण्याची धमकी !

बांगलादेशातील तेजगाव येथील खासगी महाविद्यालयामध्ये प्राध्यापिकेने टिकली लावल्याने एका पोलीस अधिकार्‍याने तिला ठार मारण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

बांगलादेशात टिकली लावणार्‍या प्राध्यापिकेला पोलीस अधिकार्‍याकडून ठार मारण्याची धमकी !

बांगलादेशातील तेजगाव येथील खासगी महाविद्यालयामध्ये प्राध्यापिकेने टिकली लावल्याने एका पोलीस अधिकार्‍याने तिला ठार मारण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

करौली (राजस्थान) येथे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या दुचाकी फेरीवर धर्मांधांकडून आक्रमण !

 गुढीपाडव्याच्या दिवशी येथे हिंदूंकडून काढण्यात आलेली दुचाकी फेरी मुसलमानबहुल भागातून जात असतांना तिच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला.

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला व्ही.पी. सिंग सरकारसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – ललित अंबरदार, काश्मिरी विचारवंत

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे.

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांना रोखण्यात येऊन काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या ! – पल्लवी जोशी

आम्ही चित्रपटात कोणतीही चुकीची गोष्ट दाखवलेली नाही. गेल्या ४ वर्षांचे संशोधन आणि काही कायदेशीर कागदपत्रे यांच्या आधारेच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

काश्मिरी हिंदू, दलित आदींवर झालेल्या अत्याचारांमागील सत्य समोर आणण्यासाठी आयोगाची स्थापना करावी ! – भाजपच्या खासदाराची लोकसभेत मागणी

जम्मू-काश्मीरमधील हिंदूंवर, तसेच दलितांवर झालेले अत्याचार यांमागील सत्य समोर आणण्यासाठी सर्वोच्च न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करावी, अशी मागणी हरियाणाच्या रोहतक येथील भाजपचे खासदार अरविंद…

होळीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतरही हिंदूंवरच कारवाई होत असल्याने ३० हिंदूंचे पलायन

बदायू (उत्तरप्रदेश) येथील अल्लापूर भोगी गावात होळीच्या दिवशी मोठा ‘डिजे’ (मोठी ध्वनिक्षेपक यंत्रणा) बंद करण्यावरून झालेल्या वादातून धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले होते. या वेळी झालेल्या…

आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट येणार !

 ‘द कश्मीर फाइल्स’ हा काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारावरील चित्रपट गाजत असतांना आता  ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट बनवण्यात येणार आहे. निर्माते विपुल शहा यांनी या चित्रपटाची…

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा चित्रपट आजतागायक कुणी का बनवला नाही, असा प्रश्‍न बांगलादेशी लेखिता तस्लिमा नसरीन यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थित केला.