११ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी फोंडा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवयोद्धा, गोमंतक हिंदू प्रतिष्ठान, गोमंतक मंदिर आणि धार्मिक महासंघ, मराठी राजभाषा…
मालेगाव बॉबस्फोट प्रकरणातही हिंदुत्वनिष्ठ निर्दोष असतांना त्यांना अडकवण्यात आले होते. त्यामुळे श्री. राऊत यांची अटक म्हणजे मालेगावची पुनरावृत्तीच वाटते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य…
बांगलादेशातील ही असहिष्णुता भारतातील पुरो(अधो)गाम्यांना दिसत नाही का ? याविषयी बरखा दत्त, सागरिका घोष यांसारख्या महिला पत्रकार का बोलत नाहीत ?
पाकमधील हिंदु समाजाचा छळ करण्यासाठी त्यांना अशा प्रकारे खोट्या प्रकरणात गोवले जाते ! भारतात प्रतिदिन धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे होतात, हिंदूंच्या मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवले जाते;…
राजस्थानच्या अलवरमध्ये २० जुलै या दिवशी रकबर खान या गोतस्कराची जमावाकडून झालेल्या कथित हत्येमुळे देशात वादंग निर्माण झाला आहे. मात्र त्याच दिवशी बारमेर येथे खेताराम…
अधिवक्ता घोष यांना यापूर्वीही कायद्याची कार्यवाही करणार्या व्यक्ती, शासकीय अधिकारी, धर्मांध इत्यादींच्या धमक्या, तसेच शिवीगाळ यांना तोंड देण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत
गो-तस्करांना मारल्याविषयी ओरड करणारे अशा घटनांच्या वेळी कुठे लपून बसतात ? गो-तस्करांना मारहाण करणारे वृत्त दिवसभर दाखवणार्या एकाही वाहिनीने हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी मारल्याचे वृत्त एकदाही दिले…
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या ‘बांगलादेशातील हिंदूंवरील होणार्या अत्याचाराविषयी तेथील सरकारशी संपर्क ठेवून आहोत’, असे म्हणत असल्या तरी प्रत्यक्षात तेथे हिंदूंवर अत्याचार चालूच आहेत, ही…
श्रीलंकेतील हिंदु तमिळांना शक्य तेवढ्या लवकर संपवून तेथे बौद्ध देश निर्माण करण्याचे कार्य वेगात चालू आहे. तरीही भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना किंवा हिंदु नेते आतापर्यंत हिंदु…
गेल्या ३ वर्षांत अनुमाने २ सहस्र पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंना भारताने नागरिकत्व नाकारल्याने त्यांना पुन्हा पाकमध्ये जाणे भाग पडल्याची माहिती समोर आली आहे