Menu Close

बांगलादेशामध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांतर

बांगलादेशाच्या नारायणगंज जिल्ह्यामध्ये धर्मांध मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली.

बांगलादेशमध्ये १० वर्षीय हिंदु मुलाची धर्मांधांकडून निर्घृण हत्या

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदु असुरक्षित ! जिथे भारतातील हिंदूंचे सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना रक्षण करू शकत नाही, तिथे बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण कसे होणार ? सर्वत्रच्या हिंदूंचे…

बांगलादेश : दुर्गापूजेच्या कालावधीत ३ दिवसांच्या शासकीय सुट्टीच्या मागणीसाठी हिंदु संघटनांचे आंदोलन

मुसलमानबहुल देशांत हिंदूंची स्थिती काय असते, हे यावरून लक्षात येते ! हिंदु राष्ट्रात अल्पसंख्यांकांचे काय होणार ?, असा प्रश्‍न विचारणारे इस्लामी देशांत हिंदूंची काय स्थिती…

अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख भारतात येण्याच्या सिद्धतेत !

‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यास येथील अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आदी धर्मियांचे काय होणार ?’, असे म्हणत हिंदु राष्ट्राला विरोध करणारे इस्लामी राष्ट्रांत अल्पसंख्यांक हिंदू, शीख यांचे…

अफगाणिस्तानात आत्मघाती आक्रमणात ११ शीख आणि ८ हिंदू ठार

अफगाणिस्तानमधील नांगरहार भागात १ जुलैला झालेल्या आत्मघाती आक्रमणात १९ जण ठार, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये ११ शीख आणि ८ हिंदू आहेत.

सांस्कृतिक खात्याचे मंत्रालय बंद करा : श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ सच्चिदानंदन् यांची मागणी

श्रीलंकेच्या सरकारने हिंदु धर्म आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून एका मुसलमान व्यक्तीची नियुक्ती केली आहे. हेे हिंदु समाजाला विष पाजण्यासारखेच झाले आहे, तरी यापेक्षा सरकारने हिंदु…

पेशावरमधून ६० टक्के शिखांचे इस्लामी कट्टरतावाद्यांकडून होणार्‍या नरसंहारामुळे पलायन

शीख धर्मियांवर सातत्याने इस्लामी कट्टरतावाद्यांकडून आक्रमणे होऊ लागल्याने ३० सहस्र शिखांपैकी ६० टक्के शिखांनी (१८ सहस्र शिखांनी) अन्य देशांत पलायन केले आहे.

हिंदूराष्ट्र नेपाळ धर्मनिरपेक्ष होण्यामागे ‘युरोपीय युनियन’ आणि काँग्रेस शासन – डॉ. माधव भट्टराई, माजी राजगुरु, नेपाळ

नेपाळच्या संविधानात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडण्यात आला. परिणामी जगाच्या पाठीवर असलेले एकमात्र हिंदु राष्ट्र नष्ट झाले.

श्रीलंकेतील हिंदूंना आधार देण्यासाठी भारतातील हिंदूंनी पुढाकार घेणे आवश्यक !

प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून श्रीलंकेतील अधर्माचे राज्य नष्ट केले; मात्र आज श्रीलंकेतील हिंदूंवर पुन्हा संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. श्रीलंकेतील…

बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने पुढे यावे – अॅड. रवींद्र घोष, अध्यक्ष, बांगलादेश मायनॉरिटी वॉच

‘बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची दु:स्थिती आणि भारत शासनाकडून मदतीची अपेक्षा’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेचा वृतांत..