Menu Close

कन्याकुमारी येथील ख्रिस्ती पोलिसांकडून मंदिराचे पावित्र्य भंग !

ख्रिस्तीबहुल कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये कोट्टालुमोडू भगवती अम्मन मंदिर आहे. प्रत्येक उन्हाळ्यात या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. या वेळी मध्यरात्रीपर्यंत आतषबाजी केली जाते.

‘साध्वी प्रज्ञासिंग व पू. अासारामबापूंवरील गुन्हे खोटे’ : माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा

‘हिंदू दहशतवाद नावाचे काही अस्तित्वात नाही. पण महाराष्ट्र सरकारने साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नलच्या पदावरील व्यक्तीलाही तुरुंगात धाडले. एन. आय. ए. ने त्यांच्याविरोधातील आरोप मागे…

बांगलादेशमध्ये इस्लामचा कथित अवमान करणार्‍या हिंदु मुख्याध्यापकाला मारहाण

श्यामल यांनी एका मुसलमान विद्यार्थ्याला अभ्यास न केल्यावर दंड करतांना इस्लाम विषयी कथित अवमानकारक विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. पण दंड केलेल्या विद्यार्थ्याने म्हटले…

बांगलादेशमध्ये ७५ धर्मांधांचे ३८ हिंदूंवर प्राणघातक आक्रमण !

धर्मांधांनी हिंदूंच्या घरात बलपूर्वक घुसून त्यांची रोख रक्कम आणि दागिने लुटले, लहान मुलांना आगीत ढकलले, तसेच २ हिंदु महिलांवर बलात्कार केले. धर्मांधांच्या या आक्रमणात अनेक…

गेल्या ८ वर्षांमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोगाव्या लागलेल्या दु:खदायक आणि वेदनादायक घटना !

हिंदु साधू-संतांवर ब्रिटिशांच्या काळातही झाले नाहीत, असे अत्याचार तत्कालीन काँग्रेसप्रणीत आतंकवादविरोधी पथकाने केले !

कायदा आंधळा आहे ! – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू

कायदा आंधळा आहे. येथे कोणालाही कारागृहात डांबले जाऊ शकते. एका मुलीने काहीतरी सांगितले; म्हणून एवढ्या लोकांचा छळ केला जात आहे, अशी प्रतिक्रिया पूज्यपाद संतश्री आसारामजी…

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे किरकोळ भांडणावरून धर्मांधांकडून दंगल !

येथील शिवाजी रस्त्यावरील सय्यदबाबा चौकात भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या दुचाकीची एका धर्मांधाच्या मालवाहतूक रिक्शाला धडक झाली. त्यावरून त्या दोघांमध्ये वादावादी झाली.

बांगलादेशमधील स्थिती धोकादायक ! – अमेरिका

बांगलादेशमधील स्थिती पुष्कळ गुंतागुंतीची आणि धोकादायक आहे, असे मत अमेरिकेने व्यक्त केले. बांगलादेशमध्ये गेल्या काही मासांपासून धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडणार्‍यांची निर्घृण हत्या केली जात आहे.

भोजशाळेतील नमाज बंद न केल्यास मध्यप्रदेशातील मशिदींत शुक्रवारी हनुमानचालीसाचे पठण करू ! – स्वामी नरेंद्रनंदगिरी महाराज

राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे हिंदूहिताचे निर्णय घेता येत नसल्याचे कारण शासन सांगत आहे; मात्र खासदारांचे वेतनवाढीसाठी सर्व जण एकमताने निर्णय घेतात, तर संपूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यासाठी…

झारखंडमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवर धर्मांधांचे आक्रमण, तिघांची हत्या !

श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी आक्रमण करत दगडफेक केली. या आक्रमणात एका हिंदूची हत्या करण्यात आली. काही घरे, वाहने आणि दुकानांमध्ये जाळपोळ…