Menu Close

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते शेख वसीम बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर यांना गोळ्या घालून ठार केल्याची घटना ८ जुलैला रात्री…

गलवान खोर्‍यातून चीनकडून २ किलोमीटरपर्यंत माघार घेण्यास प्रारंभ

चीनवर सर्व स्तरांवरून दबाव निर्माण केल्यानंतर चीनने माघार घेतली आहे, हे लक्षात घेऊन असाच दबाव कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून चीन पुन्हा अशा प्रकारची कुरापत…

पंजाबमधील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना ठार मारण्याचे खलिस्तानी आतंकवाद्यांचे षड्यंत्र

पंजाबमध्ये खलिस्तावादी आतंकवादी हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्याच्या सिद्धतेत आहेत. जिहादी असो कि खलिस्तानी सर्वांचे लक्ष्य हिंदूच आहेत, हे लक्षात घेऊन हिंदू आतातरी जागे होतील…

नेपाळी सैन्याकडून बिहार सीमेवरील भारतीय भूभागावर नियंत्रण

नेपाळच्या वाढत्या कुरापती पहाता भारताने आता त्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे अन्यथा तो डोईजड होण्याची शक्यता आहे !

आसाममध्ये धर्मांधांकडून आणखी एका हिंदु युवकाची निर्घुण हत्या

काश्मीरच्या वाटेवर आसाम ! हिंदूंच्या एका मागोमाग होणार्‍या हत्या पहाता ‘आसाममध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का ?’, अशी शंका येते. देशातील कुठलीही…

ढाका येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण

महंमद बुलबुल, महंमद लवलू यांच्यासह १५ धर्मांधांनी ढाका जिल्ह्यातील हिंदूंची भूमी बलपूर्वक कह्यात घेतली. ही भूमी मित्र पटणी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर ११ सदस्यांच्या मालकीची…

(म्हणे) ‘भारताला एकाचवेळी चीन, पाकिस्तान, नेपाळ यांच्याशी सामना करावा लागेल !’ – चीनची धमकी

चीन घाबरलेला आहे, हे या धमक्यांतून लक्षात येते ! या धमकीतून एक स्पष्ट होते की, ‘पाक आणि नेपाळ हे दोन्ही चीनचे बटीक झाले असून चीनच्या…

क्षुल्लक कारणावरून गौहत्ती (आसाम) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या

अशी एखाद्या धर्मांधांची बहुसंख्यांकांपैकी कुणी हत्या केली असती, तर लगेच त्यांना तालिबानी ठरवण्यात आले असते !

नेपाळच्या महिला खासदार सरिता गिरी यांच्या घरावर आक्रमण करून तोडफोड

चीनचा बटीक होऊन आततायीपणा करणार्‍या नेपाळ सरकारला विरोध करून एका अर्थी भारताची बाजू घेणार्‍या सरिता गिरी यांचे अभिनंदन ! गिरी यांना प्रसंगी भारताने आश्रय देऊन…

वाठार स्टेशन (जिल्हा सातारा) येथे आंतरधर्मीय विवाह केल्याप्रकरणी धर्मांधांचे युवकावर तलवारीने आक्रमण

वाठार स्टेशन येथे आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका हिंदु युवकावर धर्मांधांनी तलवारीने आक्रमण केले. बाजार चौकात २ गटांमध्ये जोरदार चकमक झाली.