कोल्हापूर येथे गेल्या काही दिवसांपासून ‘श्री महालक्ष्मी’ कि ‘श्री अंबाबाई’ असा वाद निर्माण केला जात आहे. त्यासाठी दोन्ही विचारप्रवाहांकडून विविध शिलालेख आणि ऐतिहासिक कागदपत्रे यांचा…
डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळेवर कारवाई करावी आणि महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या आणि इतर मागण्याचे निवेदन कल्याणचे भाजपचे आमदार श्री.…
देशातील मंदिरे ही राज्यघटनेवर नाही, तर धर्मशास्त्राप्रमाणे चालवली जातात. त्यामुळे देवीची पूजा कोणी करायची, हे धर्मशास्त्रात सांगितले आहे. पंढरपूर येथील बडवे-उत्पात गेल्यानंतर जे शासकीय पुजारी…
मंगळुरू येथील एडापाडवू या गावात हिंदु धर्मजागृती सभा झाली. येथील धर्माभिमानी श्री. मुरलीधर शेट्टी यांनी या सभेसाठी आपले सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले आणि सभेसाठी…
केंद्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर गोहत्या करणाऱ्यां केरळ काँग्रेसचा निषेध येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर केला.
केरळ येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी रस्त्यांवर गायींची हत्या करून गोमांस भक्षण केले. पुसद येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या…
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनानिमित्त बेंडाळे चौकातील स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. रणरागिणी शाखेच्या वतीने कु. रागेश्री देशपांडे यांनी पूजन केले, तर कु. तेजस्विनी तांबट आणि…
केंद्र सरकारने नुकतेच प्राणी क्रूरता कायद्यात पालट करून गोहत्या करण्यावर देशात बंधने आणली आहेत. त्याविरुद्ध केरळ युथ काँग्रेसच्या काही समाजकंटकांनी केरळ येथे भर चौकात गोहत्या…
तेलंगणा स्टेट ख्रिश्चन फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने चालू केलेल्या विशेष योजनेची पहिली अट व्यक्ती ख्रिस्ती असायला हवी, ही आहे. त्यात ख्रिस्ती असल्याचा दाखला आणि बाप्तिस्मा केल्याचा…
श्री तुळजाभवानी मंदिरातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांची होत असलेली पायमल्ली थांबवून त्या पुन्हा धर्मशास्त्राप्रमाणे चालू कराव्यात, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन स्थानिक प्रशासनास देण्यात…