हिंदूंनो, देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याविना हिंदूंचे आणि हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी कृतीशील व्हा !
हिंदूंनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला विविध सामाजिक माध्यमांद्वारे जाब विचारावा, तसेच सरकारनेही अशांना खडसवावे. असे केले, तरच हिंदु समाजाला किंवा भारताला ‘गृहीत’ धरण्याचा जो प्रकार विदेशी…
हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून वाचवण्यासाठी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, या मागणीसाठी २ डिसेंबर या दिवशी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे…
शिवमोग्गा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण
लव्ह जिहादला बळी पडलेल्या हिंदु तरुणींना अरब राष्ट्रांमध्ये विकले जाते, हे अनेकदा पुढे आले आहे. या हिंदु तरुणीचेही असेच काही तरी करण्याचे धर्मांध तरुणाचे षड्यंत्र…
भोपाळ येथे नुकतेच आयोजित केलेल्या काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात ‘वीर सावरकर-कितने ‘वीर’ ?’ या नावाने एक पुस्तक वाटण्यात आले. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करण्यात…
कमलेश तिवारी यांच्या हत्येमुळे हिंदु समाजाची पुष्कळ हानी झाली आहे. त्यांचे हिंदु समाजाच्या प्रती योगदान प्रेरणादायी आहे. हिंदूंच्या नेत्यांची वेचून हत्या करण्यात येणे हे हिंदु…
या प्रकरणी अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत आयोजकांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच अशा घटनांमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची भीती…
राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी क्षात्रतेजासमवेत ब्राह्मतेजाची आवश्यकता आहे; त्यासाठी सर्वांनी नामस्मरण करून धर्मरक्षणासाठी संघटित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. मंगेश…
बदलापूर येथे अवैध पशूवधगृहात गोहत्या रोखतांना गोरक्षक चेतन शर्मा यांना कसायांच्या जमावाने मारहाण करून गंभीर घायाळ केले.