Menu Close

कर्नाटक मंत्रीमंडळाची धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती

कर्नाटकातील भाजप सरकारच्या मंत्रीमंडळाने धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती दिली. आता हे विधेयक विधानसभेत मांडला जाणार आहे. तेथे संमत झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे; मात्र तोपर्यंत…

भिलवाडा (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

भिलवाडा (राजस्थान) येथे आदर्श तापडिया या २२ वर्षीय तरुणाची १० मेच्या रात्री धर्मांधांनी चाकू खुपसून हत्या केल्याने तणाव निर्माण झाला. पैशांवरून झालेल्या या वादातून ही…

देहलीतील रस्त्यांना असणारी मोगल बादशाहांची नावे पालटण्याची भाजपची मागणी

तुघलक रोडचे नाव गुरु गोविंद सिंह मार्ग, अकबर रोडचे नाव महाराणा प्रताप रोड, औरंगजेब लेनचे अब्दुल कलाम लेन, हुमायू रोडचे महर्षि वाल्मीकि रोड, बाबर लेनचे…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील शारदा विश्‍वविद्यालयाच्या प्रश्‍नपत्रिकेत हिंदुत्वाची नाझीवादाशी तुलना !

शारदा विश्‍वविद्यालयामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) विचारसरणीशी करण्यात आली आहे. येथे एका प्रश्‍नपत्रिकेत विद्यार्थ्यांना फॅसिस्ट आणि हिंदुत्व यांची तुलना करणारा प्रश्‍न विचारण्यात आला आहे.

धर्मांतरित मुसलमानांना हिंदू बनावे लागेल ! – भाजपचे नेते ज्ञानदेव आहुजा

मुसलमानांनी देशावर कधीही राज्य केले नाही. मोगल आणि अफगाणी यांनी देशावर राज्य केले. आताच्या मुसलमानांना त्या वेळी मारहाण करून मुसलमान बनवण्यात आले आहे. मोगलांनी या…

भीलवाडा (राजस्थान) येथे दोघा तरुणांवर चाकूद्वारे आक्रमण झाल्याने तणाव

भीलवाडा (राजस्थान) येथील सांगानेर भागात २ तरुणांवर चाकूद्वारे वार करून त्यांची दुचाकी जाळल्याची घटना घडल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी…

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची हत्या

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह केल्यावरून २५ वर्षीय नागराजू या हिंदु तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना पकडले असून ते तरुणीच्या कुटुंबातील…

दंगलीनंतर जोधपूरमध्ये संचारबंदी, ९७ जणांना अटक !

जोधपूर मतदारसंघातील जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर २ गटांकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली…

जोधपूरमध्ये भगवा काढून हिरवा ध्वज लावण्यावरून हिंसाचार !

जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली.

पतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्याच मुसलमान महिलेला वाटत नाही ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या…