Menu Close

अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाच्या हेतूमुळे श्रीराममंदिर उभारणीचा विषय प्रलंबित ! – जगदीश ठाकूर, माजी नगरसेवक

शासनाने विशेष अधिकाराचा वापर करून श्रीराम मंदिर उभारावे. काँग्रेस आणि डाव्या-उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांनी अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी हा विषय प्रलंबित ठेवला आहे. या देशावर प्रथम अधिकार हिंदूंचा…

सायगाव (जिल्हा सातारा) येथे नवाज शरीफ यांचा पुतळ्याचे दहन करून मोर्चा

निवृत्त नौदल कमांडर कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी जावळीकर एकवटले आहेत. सायगाव भागातील युवकांनी ६ एप्रिलला निषेध मोर्चा काढून पाकच्या विरोधात घोषणा दिल्या.

धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, तेलंगण राज्य

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. त्यासाठी समितीचे मी अभिनंदन करतो. भगतसिंह यांनी सर्व संघटनांना एकत्रित केले.

कल्याण येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी !

रामनवमी उत्सव समिती, कल्याण यांच्या वतीने गुढीपाडव्यापासून ते श्रीरामनवमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन भगवा तलाव येथे करण्यात आले होते.

प्रतापगड येथील अफझलखान थडग्याच्या भोवती असलेले अवैध बांधकाम पाडा !

सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड येथील अफझलखान थडग्याभोवती वनखात्याच्या भूमीवर करण्यात आलेल्या अनधिकृत १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्याचा आदेश वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च या…

काही झाले तरी राम मंदिर अयोध्येतच होणार : विनय कटियार

भाजपचे वरिष्ठ नेते विनय कटियार यांनी वेळ प्रसंगी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी अयोध्येत भव्य राम मंदिर निश्चित होणार असल्याचे म्हटले आहे. हा भाजपचा मुख्य…

गोहत्या करणाऱ्यांचे हात-पाय तोडायला लावेन : विक्रम सैनी, भाजप आमदार

उत्तरप्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना भाजप आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्या करणाऱ्यांचे हात पाय तोडायला लावेन अशी धमकी दिली आहे.

उत्तर प्रदेशात १२ बेकायदा कत्तलखाने बंद; गोतस्करीप्रकरणी ४३ जण अटकेत

गोहत्येचे कट्टर विरोधक असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच पोलिसांनी राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या धडक कारवाईत १२…

उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने त्वरित मागे घ्यावा ! – स्वामी बोधानंद पुरी

आतंकवादी कारवायांमध्ये पकडले गेलेले बहुतांश धर्मांध आतंकवादी हे उच्चशिक्षित असतात. कर्नाटक सरकारने उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे घोषित करून एकप्रकारे राष्ट्रद्रोहच केला आहे. अशा राष्ट्रदोही…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी स्वतंत्र कायदा करणार ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील

देवस्थानांमध्ये घोटाळे होऊ नयेत, यासाठी सरकारच्या कह्यातील सर्व देवस्थाने भक्तांच्या कह्यात दिली पाहिजेत ! देवस्थानांचा कारभार भक्तांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणीतरी सांभाळू शकतो का ?