Menu Close

विविध मागण्यांसाठी निपाणी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शी करा, आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा या मागण्यांसाठी…

१५ वर्षे सलग खडकवासला जलाशय रक्षण अभियान यशस्वी

समाजसाहाय्य आणि पर्यावरणरक्षण यांची जाणीव ठेवून राबवले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान धूलिवंदनच्या दिवशी म्हणजे १३ मार्च या दिवशी १०० टक्के यशस्वी झाले.

वनवास संपला, आता भाजपकडून राममंदिर बनवण्याची अपेक्षा ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

उत्तरप्रदेशमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात विजय संपादन केला आहे. शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी याविषयी भाजपचे अभिनंदन केले आहे.

भाग्यनगरमध्ये केरळच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती सहन करणार नाही – आमदार राजासिंह ठाकूर

श्री. ठाकूर यांनी ‘ज्या केरळ राज्यात भाजप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांंच्या हत्या होत आहेत, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती माझ्या मतदारसंघात सहन करणार नाही’, अशी…

बजरंग दलाच्या कार्यकत्यांनी गोमांस घेऊन जाणारा ट्रक पकडला, २ धर्मांधांना अटक

शहापुर तालुक्यातून सातत्याने गोमांसाची चोरट्या पद्धतीने वाहतूक सुरू असून पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दिवसेंदिवस होत चाललेली ही जनावरांची हत्या थांबविण्यासाठी बजरंग दलाने व नागरिकांनी…

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर पुन्हा हल्ला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर कोझीकोड येथे पुन्हा एकदा हल्ला झाला आहे हा हल्ला कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय आहे. हल्ल्यात चार स्वयंसेवक आणि एक भाजप…

केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणाऱ्या साम्यवाद्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील हिंदुत्वनिष्ठांची वज्रमूठ

केरळ राज्यात साम्यवाद्यांच्या आतंकवादाचे प्रमाण वाढत असून हिंदुत्वनिष्ठ आणि संघ कार्यकर्ते यांच्या हत्याही होत आहे. याच्या विरोधात १ मार्च या दिवशी महाराष्ट्रातील हिंदू एकवटले. ठिकठिकाणी…

धर्मांतरासाठी विदेशातून कोट्यवधी रुपये येतात, ही वस्तूस्थिती नाकारून चालणार नाही ! – श्री. सतीश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती

भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्या घटत आहे. लोकसंख्येची टक्केवारी पहाता दिवसेंदिवस हिंदूंची लोकसंख्या न्यून होत आहे. फाळणीच्या वेळी भारतात ९० टक्के हिंदू होते. आज भारतात ७६ टक्के…

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ऐकण्याची नव्हे, तर कृतीत आणण्याची आवश्यकता आहे ! – आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके, भाजप

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी केलेले बलीदान आपण विसरलो आहोत. महाराजांनी प्रत्येक मोहिमेच्या पूर्वी भवानीदेवीचे आशीर्वाद घेऊन तिची उपासना केली, त्याप्रमाणे आपल्याला ईश्वराची…

भाजपच्या घोषणापत्रातील राममंदिराचे सूत्र केवळ नावापुरतेच ! – भाजपचे खासदार विनय कटियार

भाजपच्या घोषणापत्रात राममंदिराचे सूत्र केवळ नावापुरतेच आहे, असे विधान भाजपचे राज्यसभेतील खासदार विनय कटियार यांनी आजतक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना केले.