Menu Close

‘शिवाजी-संभाजी’ हे मंत्रच हिंदुस्थानला तारू शकतील ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

देव, देश, धर्म, संस्कृती यांना मानणारी तरुण पिढी घडवायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखून दिलेल्या मार्गानेच जावे लागेल.

कर्नाटकमधील सत्ताधार्‍यांनी भटकळमधील दंगलीचा अहवाल धुडकावल्यानेच देशातील आतंकवाद वाढला ! – श्री. प्रमोद मुतालिक

कर्नाटक येथे अब्दुल नाझीर मदनीसारख्या आतंकवाद्याला कडेकोट सुरक्षा पुरवणारे काँग्रेस शासन जीव धोक्यात घालून देशहिताचे कार्य करणार्‍या शेट्टी यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवत नाही, यापेक्षा दुर्दैव…

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या तथाकथित ‘शहीद दिना’च्या निमित्त मुंबई येथे काँग्रेसकडून कार्यक्रम

हिंदुत्ववाद्यांशी बोलतांना पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे म्हणाले, “हा टिपू सुलतानऐवजी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा असल्याचे तुम्ही समजा.”

‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणून भागत नाही : उद्धव ठाकरे, शिवसेना

शिवरायांनी कोणाचे जबरदस्तीने धर्मांतर केले नाही की कधीही मशिदी पाडल्या नाहीत. त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की तंजावरला जाताना वाटेत मंदिरांच्या मशिदी होत असलेल्या त्यांनी…

भाजप शासनाने सत्तेसाठी मातृभाषेचा सौदा करून विश्‍वासघात केला ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

भाजप शासनाच्या भूलथापांवर विश्‍वास ठेवल्यामुळे आम्ही फसलो गेलो आहोत. त्यांनी सत्तेसाठी मातृभाषेचा, तसेच आईच्या अब्रूचा सौदा केला, असा घणाघाती आरोप भाभासूमंचे ज्येष्ठ नेते प्रा. सुभाष…

शिर्डी, पंढरपूर आणि कोल्हापूर येथील मंदिरांच्या न्यासाचे अध्यक्षपद भाजपकडे, तर श्री सिद्धीविनायक मंदिराचे शिवसेनेकडे !

राज्यातील देवस्थानांच्या विश्वस्तपदी नेमणुकीसंदर्भात शासनाने निकष ठरवावेत आणि अराजकीय मंडळींची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने व्यक्त केलेली असतांनाही राज्यशासनानेे देवस्थानचे राजकीय वाटप…

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची चेतावणी : ‘राममंदिर नाही, तर भाजपला मतदान नाही !’

सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला…

गोवा कॅसिनोमुक्त करून गोव्यातील संस्कृतीचे रक्षण करा : रणरागिणीची शासनाकडे मागणी

कॅसिनो खेळून सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त अवस्था निर्माण झाल्याने व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशा घटनाही वृत्तपत्रांमधून अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त कुटुंबातील…

पाकिस्तानचा गळा दाबण्याचे धाडस भाजपवाले करणार का ? – शिवसेनेचा प्रश्‍न

पंतप्रधान मोदी जगभ्रमंती करत आहेत; पण दुष्काळग्रस्त मराठवाड्यात का फिरकले नाहीत ? हा प्रश्‍न कन्हैयाने विचारला आहे. कन्हैयाची पंतप्रधानांवरील टीका आम्हाला मान्य नाही.

गोव्यातील अविश्‍वासू भाजप नेत्यांना निवडणुकीच्या वेळी दारासमोर उभेही करू नका : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

गोव्यात शाळांच्या माध्यमावरून गेल्या काही मासांपासून वाद चालू आहे. यात सत्ताधारी भाजप आणि भाषाप्रेमी असे दोन तट पडले आहेत. त्यातच रा.स्व. संघाचे स्थानिक नेते भाषेच्या…