Menu Close

मेहबुबा मुफ्तीसोबत भाजप फरफटत गेल्यामुळे देश चिंतेत : उद्धव ठाकरे

जम्मू-कश्मीरमध्ये तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार येत आहे. मेहबुबा यांनी भाजपशी नव्याने घरोबा करण्यास नकार दिला व पुढचे तीन महिने कश्मीर खोर्‍यात भाजपला…

जलरक्षकांची खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी

सध्या महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यातच पाण्याची नासाडी करत जलस्रोत प्रदूषित करणे, हा सामाजिक अपराधच आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा हा जलस्रोत प्रदूषणमुक्त रहावा;…

मिरज, जत, ईश्‍वरपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी मिरज, जत आणि ईश्‍वरपूर येथे निवेदने देण्यात आली. जत येथे तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

अखंड हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवून तरुणांनी हिंदुत्वाचे कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही : श्री. टी. राजासिंह, आमदार, भाजप, भाग्यनगर

येथील आदर्श विद्यामंदिर महाविद्यालयाच्या पटांगणावर १३ मार्च या दिवशी पार पडलेल्या भव्य हिंदु धर्मजागृती सभेत वक्त्यांनी मांडलेेल्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी उपस्थित सहस्रो धर्माभिमान्यांच्या मनांत हिंदुत्वाचा…

म्हैसुरू (कर्नाटक) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

कर्नाटकमधील येथे भाजपा कार्यकर्त्याची रविवारी हत्या करण्यात आली. हत्येचा निषेध करत भाजपाने सोमवारी शहरात बंद पुकारला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे.

जेएनयूतून पुन्हा जिना जन्मल्यास तेथेच गाडू : योगी आदित्यनाथ

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा मोहम्मद अली जिना यांनी जन्म घ्यायला नको. जर जेएनयूत पुन्हा जिना यांचा जन्म झाल्यास त्याला तेथेच गाडून टाकू, असे…

धर्मांधांच्या विरोधात निर्णायक लढाई करण्याची भाजपच्या नेत्यांची चेतावणी !

येथील विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

जेएन्यूमध्ये प्रतिदिन मिळतात वापरलेले ३ सहस्र निरोध ! – भाजप नेत्याचा आरोप

जेएन्यू हे अय्याशी करण्याचे ठिकाण असून या ठिकाणी प्रतिदिन वापरलेले ३ सहस्र निरोध मिळतात, असा आरोप राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील रामगडचे भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी…

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी स्वामींची सर्वोच्च न्यायालयात याचिका

भाजप नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

बिहार : भाजपचे नेता विश्वेश्वर ओझा यांची अज्ञात हल्लेखोरांकडुन हत्या

भाजपचे बिहारचे उपाध्यक्ष विश्वेश्वर ओझा यांची शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. एका लग्नसमारंभातून परतत असणाऱ्या ओझा यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला.