Menu Close

जगासाठी आदर्श असलेल्या शिवरायांच्या पुतळयांची गोव्यात कोणाला भीती वाटते ? – शिवप्रेमींचा शासनाला संतप्त प्रश्‍न

गोव्यात एका मासात लागोपाठ प्रथम वाळपई आणि आता उसगाव अशा २ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तेथील स्थानिक शिवप्रेमींना विश्‍वासात न घेताच अचानकपणे काढण्याच्या घटना…

बडोदा येथे शिवजयंतीनिमित्त हिंदू एकता संघटनेच्या वतीने भव्य वाहन फेरी

हिंदू एकता संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहनफेरीत शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या समवेत हिंदु जनजागृती…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध मंडळांत प्रवचने, प्रदर्शने यांच्या माध्यमातून राष्ट्रकार्य

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजर्‍या झालेल्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मध्य मुंबईत ६ ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान…

तुळजापूर येथील हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे मार्च या दिवशी शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंचामृताने अभिषेक करून पूजन करण्यात आले.

शिवजयंती निमित्त पुणे येथे ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

शिवजयंती उत्सवाच्या औचित्याने ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या व्याख्यानांना शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुंबई येथे शिवतीर्थावर शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च) या दिवशी शिवतीर्थावर शिवप्रेमींनी महाराजांना मानवंदना दिली

शिवजयंती म्हणजे हिंदूंचा पुनर्जन्म घडवणारा दिवस ! – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

ज्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा अंधार दाटला होता, त्या वेळी या हिरव्या अंधाराला छेद देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचा पुनर्जन्म घडवला असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख…

शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन देव, देश आणि धर्मकार्य यांसाठी सिद्ध व्हा ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर

मातृशक्तीचे पूजन करणार्‍या छत्रपती शिवरायांच्या देशात आज भारतमाता, गोमाता आणि घराघरांतील माता असुरक्षित आहेत. ही परिस्थिती पालटण्यासाठी आपण प्रत्येकाने शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन संघटितपणे प्रयत्न करण्याची…

धुळे शहरात अफझलखानवधाचे चित्र लावण्यास पोलिसांचा विरोध !

अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील आग्रा रोडवरील फुलवाला चौकात शिवजयंतीच्या निमित्ताने ‘अफझलखानवधा’च्या चित्राचा फलक लावण्यास हिंदुत्वनिष्ठांना विरोध केला.

लाखांची फौज बाळगणार्‍या शाहिस्तेखानास छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन दिवसांत पळून जाण्यास भाग पाडले ! – डॉ. नरेंद्र पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरांंचे रक्षण केले, तर आज मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे. भक्तांकडून आलेल्या निधीवर शासन डोळा ठेवत आहे. त्याकाळी हेरखाते सक्षम होते, तर…