Menu Close

अमळनेर (जळगाव, महाराष्ट्र) येथे १०० धर्मांधांकडून ३ गोरक्षकांना अमानुष मारहाण

अमळनेर येथे गोरक्षक बजरंग दल सेवा आणि गोरक्षा प्रमुख श्री. राजेश खरारे अन् श्री. हर्षल ठाकूर आणि श्री. दुर्गेश सोनावणे या  तिघांना १०० धर्मांधांनी मारहाण…

हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी मी धर्मसभा घेणारच – टी. राजासिंह, आमदार, भाजप

चोपडा येथे गायींची कत्तल करणार्‍या धर्मांध मुसलमानांकडून पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. त्यामुळे गोरक्षण करणार्‍या गोरक्षकांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशा मागण्या टी. राजासिंह यांनी केले. चोपडा…

नेवासा (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेले २७ गोवंशीय आणि ७०० किलो गोमांस जप्त !

नेवासा येथे गोवंशियांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्या ठिकाणी गेले असता पोलिसांना ७०० किलो गोमांस,…

११० गोवंशियांची होणारी तस्करी झारखंड पोलिसांनी रोखली !

येथे गोस्तकरी करण्यात येणार्‍या ३ वाहनांना पकडण्यात आले. यात ११० गोवंशीय सापडले. २ कंटेनर आणि १ पिकअप व्हॅन यांमध्ये या गोवशियांना अक्षरशः कोंबण्यात आले होते.

दौंड (पुणे) येथे कसायांकडून गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती गोरक्षा सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक आकाश भैसडे यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती दौंड…

‘गोहत्यामुक्त महाराष्ट्र’साठी पुढाकार घ्यावा – मिलिंद एकबोटे

भारत महाशक्ती झाला पाहिजे, असे म्हटले जाते. त्यासाठी गोशक्ती सक्षम झाली पाहिजे. गोमूत्राला जुनागड विद्यापिठाने ‘लिक्विड गोल्ड’ नाव दिले; मात्र तरीही महाराष्ट्रात गोहत्या होणे चिंताजनक…

गोवंशियांची कत्तल करणार्‍या आरोपींना ३ वर्षे हद्दपार करण्‍याची बजरंग दलाची मागणी !

संगमनेर शहरात प्रतिदिन शेकडो गायींची कत्तल होत असून यामध्‍ये कत्तल करणारे तेच-तेच आरोपी असून त्‍यांच्‍यावर संघटित गुन्‍हेगारी करणे, आदी आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्‍यात…

‘म्हशी कापता येतात; मग गायी का नाही ?’ – के. व्यंकटेश, पशुसंवर्धन मंत्री

म्हशींची सर्रास कत्तल केली जाते; मग गायींची का नाही ?, असा संतापजनक प्रश्‍न कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी उपस्थित केला.

हरियाणात ‘पोलीस’ असे लिहिलेल्या चारचाकी वाहनातून गोतस्करी !

गुरुग्राम येथे ‘पोलीस’ असे लिहिलेल्या ‘स्कॉर्पिओ’ या चारचाकी वाहनातून गोतस्करी करण्यात आल्याचे उघड झाले. या वाहनात ३ गायी कोंबल्या होत्या. त्यांची तोंडे बांधून ठेवली होती.

महाराष्ट्रातील ३२४ गोशाळांना देण्यात येणार ६५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य !

वर्ष २०१९ मध्ये घोषित करण्यात आलेली; परंतु कोरोनामुळे चालू करण्यात न आलेली ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ ही योजना वर्ष २०२३-२४ करता राज्यशासनाने नव्याने घोषित केली…