Menu Close

गोवंशियांच्या हत्या प्रकरणांची नोंद न घेतल्यास आंदोलन करू ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

जिल्ह्यात गोवंशाच्या कत्तलीसाठी खरेदी आणि विक्री करणारे दलाल आणि कसाई यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करण्याची कारवाई करावी. गोवंशाची होणारी अमानुष हत्या प्रकरणाची योग्य नोंद घ्यावी.

गायीपासून एड्सची लस बनू शकते ! – अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा दावा

एच्आयव्ही या एड्सविषाणूविषयी गायीच्या शरीरतंत्राचा वापर केल्यानंतर ४२ दिवसांमध्ये एड्सची क्षमता तब्बल २० टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. या हिशोबात साधारण ३८१ दिवसांत एड्सचे प्रमाण…

(म्हणे) गोमांस खाण्याचा सर्वांना अधिकार आहे – रामदास आठवले

गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका, गोमांस खाण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे खडे बोल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कथित गोरक्षकांना सुनावले आहेत !

हिंदु राष्ट्रात हिंदूंना शौर्याचा इतिहास शिकवण्यात येईल ! – श्री. अभिजित देशमुख, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना त्यांच्या शौर्याचा इतिहास शिकवण्यात येईल. त्यामुळे शूर तरुण निर्माण होतील, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. अभिजित देशमुख यांनी येथील हिंदु…

गाय आहे, तर भविष्य आहे ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्या गावांमध्ये गायींची संख्या घटली, ज्या ठिकाणी शेतीचे उत्पादन अल्प झाले, त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या वाढली. गोरक्षण हा धार्मिक विषय नसून ज्या राज्यांमध्ये गायींची संख्या…

‘गोरक्षकांना धडा शिकवण्यासाठी हाती शस्त्रे घेऊ’ – मुस्लीम महिलांनी धमकी

ममिना खातून म्हणाल्या की, आम्ही बायका आमचे पती घरी परत येतील की नाही या विचारांनी सतत भयभीत असतो. सरकार जर काही कृती करणार नसेल तर…

सहारणपूर (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या करणार्‍यांकडून पोलिसांवर गोळीबार

सहारणपूर येथील तलहेडी बुजुर्ग गावामध्ये गोहत्या करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी येथे धाड घातली असता कसायांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर अब्दुल जब्बार आणि अरशद…

गोशाळेत पाठवलेल्या ५५ गोवंशियांना मिळवण्यासाठी धर्मांधाने केलेला मागणी अर्ज न्यायालयाने फेटाळला

२३ मे या दिवशी ५५ गोवंशियांनी भरलेले दोन ट्रक सदरबझार पशूवधगृहाजवळ उभे होते. याविषयी पुणे येथील मानद पशुकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी आणि त्यांचे सहकारी…

‘गोरक्षकांवर बंदी घाला’ अशी याचिका दाखल करण्यात येते, यापेक्षा दुर्दैव ते काय ? – चेतन शर्मा, पीपल फॉर अ‍ॅनिमल, मुंबई

गोहत्या हे जागतिक तापमानवाढीचेही एक कारण आहे. देशात एकीकडे गोवंशाची मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते, तर दुसरीकडे दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातोे. अशाने समतोल…

गोरक्षणासाठी देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता ! – श्री. हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान, अध्यक्ष

ज्याप्रमाणे मोदी यांच्या शासनाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘चाय पे चर्चा’ केली, त्याचप्रमाणे गायीला वाचवण्यासाठी मोदी यांच्या शासनाने ‘गाय पे चर्चा व्हावी’ केली पाहिजे.