Menu Close

प्रस्तावित अलवाफी पशूवधगृह रहित करा !

‘प्रस्तावित पशूवधगृहात प्रतिदिन ६८ सहस्र किलो मांसावर प्रक्रिया होणार असून त्यासाठी शेकडो गोवंशियांची हत्या करण्यात येईल,’ अशी भीती व्यक्त होत आहे. पशूवधगृहाला बाळापूर नगरपरिषदेच्या आमसभेत…

चंद्रपूर येथे गायींची तस्करी रोखण्यास गेलेल्या हिंदु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार !

नागपूरहून चंद्रपूरकडे जाणार्‍या २ ट्रकमधून गायींची तस्करी होत असल्याची माहिती हिंदु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी ट्रकचा पाठलाग केल्यावर भद्रकाली बसस्थानकाजवळ तस्करांनी कार्यकर्त्यांवर वाहनातून गोळीबार…

गोरक्षकांनी न भीता कार्य चालू ठेवावे, आमच्या २५ अधिवक्त्यांच्या संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे ! – अधिवक्ता राजू गुप्ता, उच्च न्यायालय, मुंबई

गोरक्षकांच्या विषयीचे पंतप्रधान मोदी यांनी काढलेले अनुद्गार मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी आणि काश्मिर मध्ये सैन्याला सर्वाधिकार देऊन आतंकवादी आणि त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई करावी,…

पंजाब पोलिसांनी संपूर्ण हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या ! – राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप

सतीशकुमार प्रधान यांच्या अटकेसंदर्भात भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भाजपचे आमदार आणि श्रीराम युवा सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष राजासिंह ठाकूर यांच्याशी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने चर्चा…

पंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख सतीशकुमार प्रधान यांना अटक !

पटियाला पोलिसांनी गोरक्षक दलाचे प्रमुख सतीश कुमार यांच्यासह गोरक्षक अरुण कुमार आणि कपिल यांना अटक केली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली बेकायदा व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात…

सोलापुरात श्रीराम सेनेकडून अवैध पशूवधगृह बंद करण्याची मागणी !

सोलापूर जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागातील शेतामध्ये आणि वनखात्याच्या जागेत अवैधरित्या पशूवधगृह चालू असून ते त्वरित बंद करावे, अशी मागणी श्रीराम सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक वीरेश…

गोरक्षकांत शिरलेल्या समाजकंटकांची सूची करण्यासह राजकारणातही असलेल्या समाजकंटकांची सूची बनवा !

शासनाच्या या भूमिकेमुळे एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणवणारे विविध पक्ष गोरक्षकांवरच कारवाई करणार, तर दुसरीकडे गोहत्या करणार्‍यांना मोकळे रान मिळणार आहे, असे श्री. ब्रह्मचारी यांनी निवेदनात म्हटले…

पंतप्रधानांनी गोरक्षकांच्या विरोधात केलेले विधान मागे घ्यावे ! – ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर

जे हिंदूंच्या मतांवर निवडून येतात आणि सत्तेवर बसतात, तेच गोमातचे रक्षण करणार्‍यांच्या विरोधात वक्तव्ये करत असतील, तर धिक्कार असो त्यांचा ! छत्रपती शिवाजी महाराज १४…

एबीपी माझाच्या पत्रकाराने मागितली गोरक्षकांची क्षमा !

श्री. शिवशंकर स्वामी यांनी गोरक्षणाचे कार्य तपश्‍चर्या म्हणून केले आणि अनेक कसायांवर ३०० हून अधिक गुन्हे प्रविष्ट केले आहेत. त्यांनाच एबीपी माझा बोगस गोरक्षक म्हणते.…

मध्यप्रदेशातील गोशाळेतील १ सहस्र २०० गायींचा मृत्यू !

गोशाळेत क्षमतेपेक्षा अधिक गायी आहेत. त्यामुळे त्यांना चारा पुरवण्यात अडचण येत आहे, औषधोपचारही देण्यात अडचण आहे, असे म्हटले जात आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मते, पॉलिथीन…