Menu Close

गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ एकवटले २२ गावांतील ८०० ग्रामस्थ : १७ ऑगस्टला मूकमोर्चा

स्फोटके सापडल्याच्या तथाकथित प्रकरणाच्या आरोपाखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी १२ ऑगस्ट या दिवशी वसई तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ त्यांच्या निवासस्थानी…

इंग्लंड दौर्‍यावरील भारतीय क्रिकेट संघाच्या जेवणामध्ये गोमांस असणारा पदार्थ

देशात भाजप सत्तेवर असलेल्या बहुतांश राज्यांत गोहत्याबंदी कायदा असून देशातील समाजही गोहत्येवरून संतप्त होत आहे ! असे असतांना बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघातील बहुसंख्य हिंदू असलेल्या…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत फोंडा येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निदर्शन !

११ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी फोंडा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवयोद्धा, गोमंतक हिंदू प्रतिष्ठान, गोमंतक मंदिर आणि धार्मिक महासंघ, मराठी राजभाषा…

(म्हणे) भारतात आज मुसलमानांना जगण्याचा अधिकार नसून गायींना मात्र आहे : असदुद्दीन ओवैसी

असे आहे, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळी मुसलमानांची लोकसंख्या ६ टक्के, तर गायींची संख्या अनुमाने १० कोटी होती आणि आता मुसलमानांची लोकसंख्या १८ टक्के…

उरणच्या युएलए गोदामातून २८ हजार किलो गोमांस जप्त

उरण पोलिसांनी परदेशात निर्यात केले जाणारे तब्बल २८ हजार किलो (२८ टन) गोमांस जेएनपीटी जवळील भेंडखळ गावाजवळील युएलए या गोदामातून जप्त केले आहे.

दारव्हा (जिल्हा यवतमाळ) येथे ईदच्या पूर्वसंध्येला घराचे कुलूप तोडून गायीची चोरी !

राज्यभर गोवंश चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत; परंतु भाजप शासनाला याविषयी अजिबात गांभीर्य नाही ! गोवंश हत्याबंदीच्या कायद्याची कार्यवाही राज्यभर कडक झाली असती,…

‘बकरी ईदच्या दिवशी गायींची कत्तल करतांना विरोध झाल्यास अन्य कोणाची ‘कुर्बानी’ द्यावी लागू नये !’

अकबरुद्दीन ओवैसी १५ मिनिटांत हिंदूंना ठार करण्याची भाषा करतो, तर हाश्मी कत्तल करण्याची; ही सहिष्णुता आहे, असे देशातील तथाकथित पुरोगाम्यांना वाटते म्हणून ते पुरस्कार परत…

फलटण (सातारा) येथे अवैधपणे गोवंशांची हत्या करणार्‍या धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद

सातारा येथील कुरेशीनगरमधील पशूवधगृहात अवैधपणे गोवंशाची हत्या चालू असतांना १६ मेच्या रात्री पोलिसांनी धाड टाकली. या वेळी २१ जिवंत गोवंश आणि ८० मृत गोवंशियांचे अवयव…

मोदी यांच्या हातात सत्ता असतांनाही ते राममंदिरासाठी काहीही करत नाहीत : आचार्य धर्मेंद्र

आचार्य धर्मेंद्र पुढे म्हणाले, भारत सध्या गोमांस निर्यात करणारा देश झाला असून आजही सर्रासपणे गायींची हत्या केली जात आहे

गोमांस विकणार्‍या धर्मांध टोळीला ठाण्यात अटक

वागळे इस्टेट येथील रहिवासी सुनील यादव यांच्या भागातील बॉम्बे बीअर कंपनीनजीक असलेल्या तबेल्यातून दोन गायी चोरीस गेल्या होत्या. गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी सापळा रचून कह्यात घेतले.