Menu Close

अक्षरधाम मंदिर हल्ल्याप्रकरणी निर्दोष सुटलेला चांद खान गोहत्येप्रकरणी पुन्हा तुरूंगात

गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर २००२ साली झालेल्या हल्ल्याप्रकरणी ११ वर्षे तुरूंगात घालवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली चांद खान उर्फ शान खानला निर्दोष सोडले होते. आता यावेळी…

प्रस्तावित अलवाफी पशूवधगृह रहित करा !

‘प्रस्तावित पशूवधगृहात प्रतिदिन ६८ सहस्र किलो मांसावर प्रक्रिया होणार असून त्यासाठी शेकडो गोवंशियांची हत्या करण्यात येईल,’ अशी भीती व्यक्त होत आहे. पशूवधगृहाला बाळापूर नगरपरिषदेच्या आमसभेत…

चंद्रपूर येथे गायींची तस्करी रोखण्यास गेलेल्या हिंदु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार !

नागपूरहून चंद्रपूरकडे जाणार्‍या २ ट्रकमधून गायींची तस्करी होत असल्याची माहिती हिंदु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी ट्रकचा पाठलाग केल्यावर भद्रकाली बसस्थानकाजवळ तस्करांनी कार्यकर्त्यांवर वाहनातून गोळीबार…

गोरक्षकांनी न भीता कार्य चालू ठेवावे, आमच्या २५ अधिवक्त्यांच्या संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे ! – अधिवक्ता राजू गुप्ता, उच्च न्यायालय, मुंबई

गोरक्षकांच्या विषयीचे पंतप्रधान मोदी यांनी काढलेले अनुद्गार मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी आणि काश्मिर मध्ये सैन्याला सर्वाधिकार देऊन आतंकवादी आणि त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई करावी,…

पंजाब पोलिसांनी संपूर्ण हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या ! – राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप

सतीशकुमार प्रधान यांच्या अटकेसंदर्भात भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भाजपचे आमदार आणि श्रीराम युवा सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष राजासिंह ठाकूर यांच्याशी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने चर्चा…

गोरक्षकांत शिरलेल्या समाजकंटकांची सूची करण्यासह राजकारणातही असलेल्या समाजकंटकांची सूची बनवा !

शासनाच्या या भूमिकेमुळे एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणवणारे विविध पक्ष गोरक्षकांवरच कारवाई करणार, तर दुसरीकडे गोहत्या करणार्‍यांना मोकळे रान मिळणार आहे, असे श्री. ब्रह्मचारी यांनी निवेदनात म्हटले…

पंतप्रधानांनी गोरक्षकांच्या विरोधात केलेले विधान मागे घ्यावे ! – ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर

जे हिंदूंच्या मतांवर निवडून येतात आणि सत्तेवर बसतात, तेच गोमातचे रक्षण करणार्‍यांच्या विरोधात वक्तव्ये करत असतील, तर धिक्कार असो त्यांचा ! छत्रपती शिवाजी महाराज १४…

बंगालमध्ये गोतस्करांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर केलेल्या आक्रमणात ८ सैनिक घायाळ !

बांगलादेशच्या सीमेवरून गोतस्करी करणार्‍या तस्करांना रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर त्यांनी आक्रमण केल्याने यात ८ सैनिक घायाळ झाले.

मध्यप्रदेशात गोमांसाची तस्करी करणार्‍या सलमा आणि शमीम या महिलांना जमावाने चोपले !

सलमा आणि शमीम यांच्याकडे रेल्वे फलाटावर ३० किलो मांस सापडल्याने त्यांच्या विरोधात कलम ४ आणि ५ अंतर्गत पशूहत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची…

(म्हणे) गायींचे सर्वेक्षण करून भगवे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही ! : ममता (बानो) बॅनर्जी यांची दर्पोक्ती

प्रत्येक घरात किती गायी आहेत, याचे सर्वेक्षण करण्याचे निमित्त करून बंगाल राज्याचे भगवे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हिंदु जागरण मंच आणि गोरक्षादल करत आहे. त्यामागे काही…