Menu Close

रमजान ईदच्या निमित्ताने गोहत्या होऊ नये, यांसाठी दक्षता घ्या ! – बजरंग दलाचे पोलीस ठाण्यात निवेदन

६ जुलै या दिवशी रमजान ईद हा मुसलमान समाजाचा सण साजरा होत आहे. तरी या दिवशी आणि दोन दिवस अगोदर काही समाजकंटक गोहत्या करतात. त्यामुळे…

गोमांस वाहतूक करणार्‍या रिझवान आणि मुख्तयार यांना गोरक्षकांनी शेण खाऊ घातले !

येथे गोरक्षकांनी गोमांसाची वाहतूक करणार्‍या रिझवान आणि मुख्तयार यांना चोपले आणि त्यांना शेण खायला लावल्याची घटना घडली. हरियाणा सरकाराने गोमांस विक्रीस बंदी घातली आहे.

देशात सर्वांसाठी एक कायदा आणि एकच राज्यघटना असली पाहिजे ! – पवन केसवानी, प्रबुद्ध नागरिक मंच, छत्तीसगड

हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात एका व्यासपिठावर एकत्र आले, तर गोहत्येसारख्या समस्या नष्ट होऊ शकतात. लव्ह जिहादमुळे हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे हा विषय…

हिंदु राष्ट्र स्थापनेची वेळ आली आहे ! – श्री. मुरली मनोहर शर्मा, भारत रक्षा मंच, ओडिशा

१८ व्या शतकांपूर्वी भारतात गोहत्या होत नव्हती. सर्वाधिक क्रूरकर्मा औरंगजेबाच्या काळातही गोहत्या झाली नाही; मात्र स्वतंत्र भारतात उघडपणे गोहत्या होत आहेत. ओडिशातूनही बांगलादेशात मोठ्या प्रमाणात…

धर्मरक्षणाच्या कार्यात साधनेचे पाठबळामुळे यश निश्‍चित ! – डॉ. उपेंद्र डहाके, कल्याण उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, ठाणे

डॉ. उपेंद्र डहाके यांनी स्वतः साधनेच्या बळावर दिलेल्या धर्महितासाठीच्या लढ्याविषयी उपस्थितांना अवगत केले.

वाई येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी गोवंशियांच्या हाडांची वाहतूक करणारा ट्रक पकडला

भुईंज पोलिसांनी ट्रक चालक महंम्मद अली हुसेन मोरसवाला आणि त्याचा सहकारी नजर मोहमद्दी झारो (रा. उदयपूर, गुजरात) यांच्याकडे वाहतूक परवाना आणि अन्य कागदपत्रांची मागणी केली;…

ओडिशा राज्यातून प्रतिदिन ४ सहस्र गोवंश हत्येसाठी राज्याबाहेर जातो !

देहली येथील गोज्ञान प्रतिष्ठान आणि भारत रक्षा मंच या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन देऊन ओडिशा राज्यातून बंगाल आणि बांगलादेश येथे गोहत्येसाठी होणार्‍या…

दादरी हत्याकांड : इखलाखच्या घरात मिळालेले मांस हे गोमांस होते – मथुरा फोरेंसिक लॅब

दादरीकांडात मृत्यू झालेल्या इखलाख यांच्या घरातील फ्रिजमध्ये मिळालेले मांस ‘बीफ’ असल्याचे प्रयोगशाळेच्या (लॅब) अहवालात स्पष्ट झाल्याने या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. वैद्यकीय तपास…

पुणे : दुधाच्या गाडीतून शेकडो किलो गोमांसाची वाहतूक, ५ जण अटकेत

दुधाच्या पिकअप गाडीतून गोमांसाची वाहतूक करण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी गोमांसाने भरलेली पिकअप गाडी जप्त करून ५ जणांना अटक केली आहे. मात्र, गाडीचा…

शासनाने केलेला गोवंश हत्याबंदी कायदा हा तुघलक आणि पेशवाई यांना लाजवणारा : कालीदास आपिट यांचे हिंदुद्वेषी उद्गार !

मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. केंद्रशासनाने शेतकर्‍यांच्या मालाला निर्यात करण्यास बंदी आणली असून देशामध्येही त्या मालाला चांगली किंमत मिळत नाही. असे असतांना…