Menu Close

गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्यासाठी धर्मतेज जागृत करा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

आज काही संघटना आमच्या वीरपुरुषांची नावे लावून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट घालत आहेत. आमचा शौर्यशाली इतिहास बुळचट करण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुमठा (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरकन्नड जिल्ह्यातील कुमठा या गावामध्ये १९ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ईश्‍वराने अवतार घेण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक ! – श्री. रामकृष्ण वेदांतम्

धर्मसंस्थापनेसाठी ईश्‍वर स्वत: अवतार घेणार आहे. ‘आमचा धर्म कोणी नष्ट करू शकत नाही, असे हिंदूंना वाटते. हे खरे की, कृष्ण येईल; पण त्यासाठी अर्जुनाची आवश्यकता…

भारताला गतवैभव प्राप्त करून देणे, हे हिंदु जनजागृती समितीचे कार्य ! – श्रीश्रीश्री मुक्तानंद स्वामीजी, कर्नाटक

पुढील २-३ वर्षांत आपल्याला भाषा, जाती, संप्रदाय, संघटना, पक्ष आदींमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदु समाजाचे महासंघटन करायचे आहे. त्यातूनच प्रभावशाली संघशक्तीचा उदय होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन, धनाने सहभागी व्हा ! – श्री. पुंडलिक पै, हिंदु धर्माभिमानी

पाक काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना भारतीय सैनिकांवर दगडफेक करण्यासाठी धन पुरवत आहे. या आतंकवाद्यांना रोखण्याचे धाडस राजकारणी दाखवतील का ? भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याचा आग्रह धरला…

वडूज (सातारा) : धर्मांतरितांच्या घरवापसीसाठी जागृत हिंदूंनी पुढाकार घ्यावा ! – राहुल कोल्हापुरे, हिंदु जनजागृती समिती

वडूजमध्ये चर्च बांधण्यात आले असून तेथे ख्रिस्ती नव्हे, तर २५० हून अधिक धर्मांतरीत हिंदू प्रार्थनेसाठी जातात. विविध प्रलोभने दाखवून, तसेच छळ करून हिंदूंचे धर्मांतर केले…

धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक ! – श्री. धीरज राऊत

लव्ह जिहाद हे हिंदु स्त्रियांवर होणारे आक्रमण आहे. आजच्या स्त्रियांना फॅशन करण्याचीच जास्त आवड असते. याचाच अपलाभ धर्मांध घेतात आणि त्यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवतात.…

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – अधिवक्ता राजेश ए.आर्.

भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवर अन्याय करण्यात येतो. या तथाकथित निधर्मीपणामुळे गेल्या ६८ वर्षांत देशात अनेक समस्या निर्माण झाल्या, तसेच हिंदू तेजोहीन बनले.

धर्म टिकला, तरच गाव टिकणार असल्याने भारताला हिंदु राष्ट्र बनवा ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती 

हिंदु राष्ट्रात प्रत्येक जिवाला संरक्षण असेल. समाज राष्ट्रहिताचा विचार करणारा असेल. न्याययंत्रणाही वेळीच न्याय देणारी असेल. सुरक्षा यंत्रणा सक्षम असेल. प्रशासन कर्तव्यदक्ष असेल. देश भ्रष्टाचारमुक्त…

विश्‍वशांतीसाठी हिंदु धर्म आणि अध्यात्म यांचे अध्ययन करा ! – स्वामी योगेश्‍वरानंद सरस्वती

विश्‍वशांतीसाठी हिंदु धर्म आणि अध्यात्म यांचे अध्ययन करा, असे आवाहन सुळ्या येथील चैतन्य आश्रमाचे स्वामी श्री. योगेश्‍वरानंद सरस्वती यांनी येथे हिंदु धर्मजागृती सभेत बोलतांना केले.