Menu Close

एक भारत अभियानाला मनसेचा जाहीर पाठिंबा ! – अजय शिंदे, मनसे

मनसेचे पुणे शहराध्यक्ष श्री. अजय शिंदे यांनी एक भारत अभियानाला जाहीर पाठिंबा दर्शवला तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी रमणबाग शाळेच्या पटांगणावर २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३०…

काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ पुणे येथे आयोजित विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात !

जिहादी आतंकवादाने होरपळलेल्या काश्मिरी हिंदूंना देशभरातील धर्मबांधवांचा भरभक्कम पाठिंबा मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राष्ट्रकार्यात सहभागी…

हिंदूंनी इस्लामिक स्टेट हवे कि हिंदु राष्ट्र ? याचा निर्णय घ्यायचा आहे – चेतन जनार्दन, आंध्रप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

आता आमच्या समोर धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?, असा प्रश्‍न नाही, तर इस्लामिक स्टेट कि हिंदु राष्ट्र ? असा प्रश्‍न आहे आणि याविषयी आम्हाला…

आतंकवादाच्या समूळ उच्चाटनासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! – सौ. रूपा महाडिक, सनातन संस्था

हिंदू शौर्याची इतिहासगाथा विसरले आहेत. मूठभर मावळ्यांना हाताशी घेऊन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे आतंकवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आता आपल्यापुढे हिंदु राष्ट्राविना…

धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! – श्री. चंद्रमणी चौबे, विहिंपच्या कोकण प्रांत मठमंदिर विभागाचे अध्यक्ष

भाषा, जात, पात, संप्रदाय यांत लोकांना गुरफटत ठेवून हिंदु धर्म, रुढी, परंपरा यांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जात आहे. हिंदूंना विविध अमिषे दाखवून त्यांचे…

हिंदु धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु समाजाला धर्मशिक्षण दिले जात नसल्याने समाज आज पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे झुकला आहे. जुन्या रूढी-परंपरा यांच्यापासून तो पुष्कळ दूर गेला आहे. अशा परिस्थितीत हिंदु धर्माला पुनर्वैभव…

हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

वर्ष १९७६ मध्ये घटनेतील कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले; मात्र धर्मनिरपेक्ष देशात आज सर्वत्र भ्रष्टाचार, अनैतिकता, प्रतिदिन होणारे अत्याचार दिवसेंदिवस…

धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : अधिवक्ता नीलेश सांगोलकर

१९७६ या वर्षी कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. या धर्मनिरपेक्ष देशात केवळ हिंदूंवरच अत्याचार होत आहेत. केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे…

‘लव्ह जिहाद’ला विरोध करण्यासाठी हिंदु युवतींनी आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणे आवश्यक ! – प्रियांका लोणे

हिंदु युवती धर्माचरण करत नसल्याने त्या अन्य धर्मियांच्या मुलांसमवेत पसार होतात, ही हिंदूंसाठी खेदाची गोष्ट आहे. हिंदु मुलींचे ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणे टाळायचे असेल, तर…

लव्ह जिहाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी महिलांनी स्व-संरक्षण प्रशिक्षण घ्यावे ! – रागेश्री देशपांडे

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिर समितीने मंदिराच्या गोशाळेतील गायी कसायांना विकून पैसा कमावला, मंदिराच्या १२०० एकर भूमिपैकी ७०० एकर भूमी गहाळ झाली आहे. आता सुवर्ण ठेव योजनेअंतर्गत मंदिरातील…