Menu Close

काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे, हा वंशविच्छेदावर उपाय ! – डॉ. अजय च्रोंगू

शासनकर्त्यांकडून काश्मीर समस्या चुकीच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे, हा या वंशविच्छेदावर एक उपाय आहे. काश्मिरी हिंदू मातृभूमीत परत गेले,…

‘एक भारत अभियान’अंतर्गत झालेल्या सभेत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा ‘नीलमत पुराण’ हा ग्रंथ देऊन सन्मान

विस्थापित काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जम्मू येथे नुकत्याच झालेल्या ‘एक भारत अभियान’ अंतर्गत झालेल्या सभेत हिंदु जनजागृतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा…

काश्मिरी हिंदूंच्या स्थितीविषयी राष्ट्राने मौन धारण केले आहे ! – प्रमोद मुतालिक

काश्मीरमध्ये येणार्‍या भारतीय हिंदूंना फुटीरतावाद्यांनी थोपवून दाखवावे. हिंदूंचा लढा सत्यावर आधरित आहे आणि कोणतीही शक्ती त्यांना यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. काश्मीरवर काश्मिरी हिंदूंचा पहिला…

पनून कश्मीर आणि हिंदु राष्ट्र यांची स्थापना होईपर्यंत कार्य करत रहाणे, हे आपले दायित्व ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

काश्मीरमधून हिंदूंचे पलायन झाले असले, तरी आम्ही अद्याप हार मानलेली नाही. आमचे दायित्व आहे की, पनून कश्मीरची स्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत कार्य करत…

देहली : साम्यवाद्यांच्या विरोधानंतरही जेएनयू मध्ये ‘एक भारत अभियान – कश्मीर की आेर’ वर आयोजित सेमीनार यशस्वीरीत्या संपन्न

राष्ट्रविरोधी वातावरण असणार्‍या जेएनयू मध्ये हा कार्यक्रम आयोजित करणे एक कौतुकास्पद कार्य आहे. यासाठी पनून कश्मीर आणि अभाविप यांचे अभिनंदन ! काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा…

काही वर्षांत देशाची पुन्हा फाळणी होऊ शकते ! – हुकूम सिंह, खासदार, भाजप

मी जिवंत असतांना देशाची फाळणी होणार नाही; मात्र येणार्‍या १० ते २० वर्षांमध्ये एखादा सय्यद अहमद खान जन्म घेईल आणि पुन्हा एक फाळणी व्हावी, असे…

पोंबुर्फा, वन-म्हावळींगे आणि पिळगाव या तीन पंचायतींचा विस्थापित काश्मिरी हिंदूंना पाठिंबा दर्शवणारा ठराव !

काश्मिरी हिंदूंचा त्यांच्याच भूमीत छळ केला जातो. ते सर्व भारतीय आहेत आणि त्यांच्या मागे सर्वांनी खंबीरपणे उभे रहायला हवे. पोंबुर्फा पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा…

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी संघटितपणे मंदिर समित्यांचे प्रबोधन करणार

मंदिरांमधील पावित्र्य राखण्यासाठी चळवळ राबवण्याचे म्हापसा येथील हिदु धर्माभिमान्यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत ठरवले. मंदिरात येणार्‍या पर्यटकांना नियमावली घालून देण्याचे आवाहन सर्व मंदिर समिती सदस्यांना…

अासनगाव : नॉलेज सिटी महाविद्यालयात (शिवाजीराव जोंधळे महाविद्यालय) ’दहशतवादाचे भिषण सत्य‘ प्रदर्शन!

जगातील जिहादी आतंकवादाचे पहिले बळी काश्मिरी पंडित ठरले. १९९० साली त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांमुळे त्यांना आपल्या मायभूमीतच विस्थापित व्हावे लागले. गेली २६ वर्षे विविध सरकारे…

विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सरकारने त्वरित निर्णय घ्यावा !

ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही काश्मिरी हिंदूंच्या सोबत आहोत, हे दाखवून देण्याची आणि भारतमातेच्या चरणी देशसेवेचे पुष्प अर्पण करण्याची मोठी संधी आम्हाला मिळाली आहे, अशी भावना व्यक्त…