Menu Close

काश्मीर समस्येमागील मूळ हे इस्लाममध्ये ! – राहुल राझदान, नेता, विस्थापित काश्मिरी हिंदू

काश्मीर समस्येमागील मूळ इस्लाममध्ये आहे. काश्मीरच्या इस्लामीकरणात काश्मिरी हिंदू हा मोठा अडथळा आहे; म्हणून त्यांना ठार केले जाते. तेव्हा हिंदु-मुसलमान तेढ निर्माण होणार या भीतीने…

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे एक भारत अभियान-कश्मीर की ओरच्या चळवळीला आशीर्वाद !

कोणत्याही समस्येशी लढण्यासाठी मनोबळाला आध्यात्मिक बळाचीही आवश्यकता आहे. आध्यात्मिक बळ नसेल, तर त्यागापासून चालू झालेली वाटचाल उपभोगाकडे कधी पोहोचली, हे ही कळत नाही आणि आंदोलन…

त्या दिवशी आमच्या घरातून एकाच वेळी आई-वडिलांच्या तिरड्या बाहेर पडल्या : सौ. अर्चना काक, विस्थापित काश्मिरी हिंदू

येथे ९ ऑगस्ट या दिवशी एक भारत अभियान – कश्मीरकी ओर या अंतर्गत भारत रक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि पनून कश्मीर यांनी संयुक्तपणे आयोजित…

काश्मीर वाचले, तरच भारत वाचेल ! – श्री. प्रमोद मुतालिक

काश्मीर हे भारताचे प्रवेशद्वार आहे. आज पाकसमर्थित काश्मीरच्या आझादीची (मुक्ततेची) चळवळ चालू आहे. तेथील हिंदूंना २६ वर्षांपूर्वी हाकलून लावण्यात आले. आता काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचे…