Menu Close

विवाह करण्यास नकार दिल्यावरून धर्मांधांकडून तरुणीवर चाकूद्वारे आक्रमण

अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण ! अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

अझरबैजानच्या सैनिकांकडून चर्चवर चढून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा

धर्मांधांचा अन्य धर्मियांप्रतीचा द्वेष पहाता संपूर्ण जगाने इस्लामी कट्टरतावादाच्या आणि आतंकवादाच्या विरोधात उभे ठाकणे आवश्यक आहे !

इसिस : आतंकवादाचे न संपणारे विवर !

इसिसरूपी आतंकवादाची विषवल्ली पूर्णपणे उखडली जावी, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांसह देशांतर्गत कठोर प्रयत्नांचीही आवश्यकता आहे. सर्वांनीच वज्रमूठ आवळून या आतंकवादाचा समूळ बीमोड करण्यासाठी संघटित व्हावे.

आतंकवाद्यांवर आणि त्यांना निर्माण करणार्‍या आतंकवादी विचारसरणीवर आघात करणार : ऑस्ट्रियाचे चान्सलर

एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर श्रीलंका आणि आता ऑस्ट्रियाही कठोर कारवाई करत आहे; मात्र सहस्रो लोकांचा बळी जाऊ देणारा भारत अद्यापही निष्क्रीय !

बर्लिन (जर्मनी) येथे ११ वर्षांच्या धर्मांध विद्यार्थ्याकडून शिक्षकाचा शिरच्छेद करण्याची धमकी

येथील उपनगर स्पँडाऊमधील ख्रिश्‍चियन मॉर्गनस्टर्न प्रायमरी शाळेतील एका ११ वर्षीय धर्मांध विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. या विषयीचे वृत्त जर्मनीतील ‘डेर टॅगेसेपगेल’मध्ये…

इस्लामी आतंकवादावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून उत्तर देणे आवश्यक : फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन

फ्रान्सच्या राष्ट्रपतींना जे वाटते, ते इस्लामी देशांना का वाटत नाही ? तसेच भारतालाही ते का वाटत नाही आणि भारत यासाठी पुढाकार का घेत नाही ?

मोझाम्बिकमधील फुटबॉल मैदानात ५० जणांचा शिरच्छेद करून शरिराचे केले तुकडे !

या आतंकवाद्यांनी गावातील महिलांचे अपहरण केले. आतंकवाद्यांनी येथील गावकर्‍यांच्या घरांना आगीही लावल्या. त्यातून पळून जात असतांना गावकर्‍यांना पकडून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

कानपूर : ‘लव्ह जिहाद’च्या १४ प्रकरणांमध्ये बलपूर्वक धर्मांतर झाल्याचे विशेष अन्वेषण पथकाकडे ठोस पुरावे

उत्तरप्रदेश पोलिसांनी आता याची पाळेमुळे खणून काढून देशातील पुरो(अधो)गाम्यांना ‘लव्ह जिहाद’ काय आहे, ते दाखवून द्यावे !

#JusticeDemolished या नावाने देशविरोधी शक्तींचा ट्विटरवर थयथयाट !

हिंदू श्रीरामजन्मभूमीवर मंदिर बांधत असले, तरी धर्मांधांकडून आज ५ शतकानंतरही त्याला धोका कायम आहे. हे पहाता मंदिराच्या सुरक्षेसाठी अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यासह धर्मांधांवर वचक निर्माण…

बलुचिस्तानचे स्वातंत्र्य !

बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याने ही वाहिनी पुढे भारतात आणण्यास साहाय्य होणार आहे. काळाच्या उदरात काय काय दडले आहे, ते पुढे येत जाईलच. तूर्तास भारताने बलुचिस्तानचा पाठिंबा…