ही संघटना कधी मुसलमानांसाठी हिंदूंच्या देवतांची माहिती सांगणार्या निबंध स्पर्धेचे आयोजन करील का ? या स्पर्धेचे आयोजन म्हणजे हिंदूंचे वैचारिक धर्मांतर करण्याचे षड्यंत्र आहे !
लव्ह जिहादला बळी पडलेल्या हिंदु तरुणींना अरब राष्ट्रांमध्ये विकले जाते, हे अनेकदा पुढे आले आहे. या हिंदु तरुणीचेही असेच काही तरी करण्याचे धर्मांध तरुणाचे षड्यंत्र…
युरोपातील देशांनाही आता जिहादी आतंकवादाचा सामाना करावा लागत आहे. त्यामुळे आता सर्वच देशांनी याविरोधात संघटित होऊन कारवाई करणे आवश्यक आहे !
धर्मनिरपेक्ष असलेल्या भारत देशात मुसलमान पुष्कळ सुरक्षित असतात; पण अन्य देशांमध्ये हिंदू तितके सुरक्षित असतात का ? याचे उत्तर खेदाने ‘नाही’ असेच म्हणावे लागेल.
फ्रान्ससारख्या देशात धर्मांधांनी हिंसाचार घडवून आणल्यावर तो मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलली जातात. भारतात मात्र पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून अशी कठोर पावले उचलतांना दिसत नाही,…
अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये कधी हिंंदूंना त्यांच्या धार्मिक कृती करण्याची अनुमती मिळाली आहे का ? हिंदू तरी अशी अनुमती मागण्याचे धाडस करू शकतात का ?
काही दिवसांपूर्वी हरियाणात निकिता तोमर या हिंदु तरुणीची तौसिफने गोळ्या झाडून हत्या केली. तौसिफने २ वर्षांपूर्वीही निकिताचे अपहरण केले होते आणि तिच्यावर धर्मांतरासाठी बळजोरी करत…
हिंदूंना खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांना इस्लामविरोधी ठरवून त्यांना मृत्यूदंडासाठी प्रयत्न करणारे हा नवीन प्रकारचा ‘सायबर जिहाद’च होय ! भारत सरकारने यात लक्ष घालावे !
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना तेथे हिंदू असुरक्षित असणे, अपेक्षित नाही ! तेथील हिंदूंची दुःस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या रक्षणार्थ भाजप सरकारने पावले उचलावी, अशी हिंदूंची अपेक्षा…
हिंदु तरुणीला धर्मांधांनीच पळवून नेले असणार यात हिंदूंना शंका असण्याचे कोणतेही कारण नाही. मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये हिंदूंनी काहीही केले नाही, तरी ते ‘हिंदु’ असल्याने त्यांच्यावर आक्रमणे…