एका घटनेनंतर फ्रान्सने कठोर कारवाई चालू केली, तर भारतात ३ दशके जिहादी आतंकवाद्यांचा हैदोस चालू असतांना भारत निष्क्रीयच राहिला ! याला आतापर्यंतचे शासनकर्तेच उत्तरदायी आहेत…
भारतातील एकही मुसलमान संघटना, नेता किंवा समाजिक कार्यकर्ता याविषयी बोलत नाही कि यास विरोध करत नाही ! याचाच अर्थ ‘इस्लामिक स्टेटने असे करावे’, अशीच त्यांचीही…
हिंदुत्वनिष्ठ भाजपच्या राज्यातच हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संत यांच्यावर आक्रमण आणि त्यांच्या हत्या होण्याच्या घटना अधिक ! हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे आणि हत्या रोखल्या जातील आणि आक्रमणकर्त्यांवर कडक…
नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी गेलेले गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण
आतापर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्याच श्रद्धास्थानांवर विविध माध्यमांतून सर्वाधिक प्रमाणात घाला घालण्यात आला आहे. न्यायालयानेही हल्लीच ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वाटेल तसे वागणे नव्हे’, असे एका…
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंचा धर्म, देवता, धर्मग्रंथ यांचा अवमान करणार्यांची बाजू घेणारे तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी धर्मांधांच्या हिंसाचारावर मात्र मौन बाळगतात !
अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकांत बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
अशा प्रकारच्या विवाहाचा परिणाम काय होतो, त्याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्यात धर्माभिमान नाही आणि त्यामुळे त्या अशा प्रकारे बळी…
जम्मू आणि काश्मीर येथील बहुचर्चित २५ सहस्र कोटी रुपयांच्या रोशनी घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे (‘सीबीआय’द्वारे) चौकशी करण्याचे आदेश जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिले आहेत.
देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे हिंदु तरुणाच्या धर्मांधाकडून झालेल्या या हत्येविषयी निष्क्रीय राहिलेल्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !