Menu Close

‘एकाच ठिकाणच्या ४ मशिदींमधील मोठ्या आवाजातील अजानपैकी कुणाचा आवाज अल्लाहपर्यंत जाईल ?´

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही भोंग्यांच्या विरोधात कारवाई न होणे, हा संविधानाचा अवमान होय. आतातरी पोलीस आणि प्रशासन याविषयी कारवाई करणार का ?

पाकिस्तानमधील सैदपूर येथील प्राचीन राममंदिरात हिंदूंना पूजा-अर्च करण्यावर अद्यापही बंदी !

इस्लामाबाद येथील सैदपूर या गावातील मर्गल्लाह पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राचीन राममंदिरात हिंदूंना पूजा-अर्चा करण्यावर बंदी आहे. या मंदिरात हिंदु भाविक दर्शनासाठी लांबून येतात; परंतु…

नरकाची भीती धर्मांधांनाच !

आतंकवाद्यांचा ‘आदर्श’ असलेला आणि मलेशियात ‘लपून’ बसलेला डॉ. झाकीर नाईक याने पुन्हा हिंदुद्वेषी गरळओक करण्यास आरंभ केला आहे. ‘मूर्तीपूजा पाप असल्याने मुसलमानेतर नरकातच जातील’, असे…

बांगलादेश : २०० वर्षे प्राचीन शिवमंदिराची भूमी बळकावण्यासाठी धर्मांधांकडून त्याच्या कुंपणाची तोडफोड

पिरोजपूर (बांगलादेश) येथील दिघिरजन गावामध्ये २०० वर्षे प्राचीन असलेल्या शिवमंदिराजवळील बांबूच्या कुंपणाची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. हे वैयक्तिक भूमीवर बांधलेले मंदिर आहे.

मानखुर्द येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा त्वरित काढा : विश्‍व हिंदु परिषदेची राज्यपालांकडे मागणी

दळणवळण बंदीच्या काळात मंदिरे बंद ठेवण्यात आली असतांना मानखुर्द येथील मशीद कोणत्या आधारावर उघडण्यात आली ? या मशिदीवरील अनधिकृत भोंगा काढावा, अशी मागणी विश्‍व हिंदु…

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते शेख वसीम बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर यांना गोळ्या घालून ठार केल्याची घटना ८ जुलैला रात्री…

(म्हणे) ‘मूर्तीपूजा पाप असल्याने मुसलमानेतर नरकातच जातील !’ – डॉ. झाकीर नाईक

मुसलमानांप्रती चांगले विचार ठेवणार्‍या मुसलमानेतरांनी धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार केलेला नाही. त्यामुळे त्यांना स्वर्गाची प्राप्ती (जन्नत) मिळणार नाही. : डॉ. झाकीर नाईक

बांगलादेशमध्ये वारसाहक्काच्या घरातून हुसकावून लावण्यासाठी धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

पिरोजपूर जिल्ह्यात असलेल्या उत्तर वेसकी इलेकता गावातील स्वप्नचंद्र मित्रा यांच्या कुटुंबावर २६ जून या दिवशी ६ सशस्त्र धर्मांधांनी आक्रमण करून ४ जणांना गंभीर घायाळ केले.…

इस्लामाबादमध्ये प्रथमच उभारण्यात येणार्‍या हिंदु मंदिराचे बांधकाम धर्मांधांनी पाडले

हे होणारच होते. त्यामुळे याविषयी आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही ! जेथे वर्ष १९४७ नंतर हिंदूंची मंदिरे पाडण्यात आली, त्याचे मशिदीत रूपांतर करण्यात आले, तेथे कत्तलखाने…

कृष्णनगर (फरिदपूर) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

कृष्णनगर येथे गायीने मक्याच्या शेतातील गवत खाल्ल्याच्या कारणावरून स्थानिक धर्मांधांनी हिंदु कुटुंबावर आक्रमण केले. या आक्रमणात श्री. सुरेश पाल आणि त्यांचे कुटुंबीय गंभीररित्या घायाळ झाले.…