जर कुणी मुसलमानेतर सामाजिक माध्यमांतून इस्लामच्या विरोधात लिहीत असेल किंवा इस्लामला विरोध करत असेल, तर त्याला इस्लामी देशांत आल्यावर लगेच अटक करून कारागृहात टाका, असा…
भारतामध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, देशभर दळवळण बंदीचे उल्लंघन करून नमाजपठण करण्यात येत आहे. तसेच त्याचे पालन करण्यास सांगणार्या पोलिसांवर आक्रमणे करण्यात येत आहेत. या समूदयाने दळणवळण…
भारताने पाकिस्तानच्या कुरापती आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर मांडून पाकिस्तानला कोणी भीक घालणारच असेल, तर ती थांबवायला हवी. त्याच जोडीला पाकिस्तानला शाब्दिक चेतावण्या देण्यापेक्षाही धडक कृती करून पाकिस्तान…
धार्मिकतेच्या नावाखाली सामाजिक सलोखा आणि नैतिक मूल्ये यांचा बळी देणे उचित नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासन यांच्यावर आधीच ताण आहे; मात्र . . .…
देशातील मुसलमानबहुल भागात हिंदूंच्या देवतेचा नामजप केलेला चालत नाही, याला धर्मनिरपेक्षता म्हणता येईल का ? देशात केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करायचे, असाच नियम आहे का…
‘भारतातील लोक मनुष्यापेक्षा गायीशी चांगला व्यवहार करतात’, असे ट्वीट संयुक्त अरब अमिरातच्या राजकुमारी हेंद अल कासिमी यांनी यापूर्वी केले होते.
तिने प्रेम केले, त्याने धोका दिला ! अशा घटनांविषयी तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी किंवा प्रसारमाध्यमे बोलत नाहीत; मात्र हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’चे नाव घेतले की, त्याला लगेच…
अल्पसंख्यांकवर अत्याचार होत असल्याचा भारतावर आरोप करणे, हे आता असले फुटकळ विदेशी आयोग आणि संस्था यांच्यासाठी एक फॅशन बनली आहे ! सरकारने पाक आणि बांगलादेश…
हिंदुत्वनिष्ठ, हिंदु पुजारी आणि भक्त यांच्यावर पोलीस तत्परतेने कारवाई करतात; मात्र नियमांचे उघडपणे उल्लंघन करणारे मौलाना अन् धर्मांध यांच्यावर तत्परतेने कठोर कारवाई करत नाहीत. त्यामुळे…