Menu Close

शेजारी असलेले मुसलमान दिवाळी साजरी करू देत नसल्याची अभिनेते विश्‍व भानू यांची पंतप्रधानांकडे तक्रार !

मुसलमान शेजारी आम्हाला दिवाळी साजरी करू देत नाहीत, अशी तक्रार विश्‍व भानू या चित्रपट अभिनेत्याने पंतप्रधान श्री. मोदी यांना ट्वीट करून केली आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांना सामाजिक प्रसारमाध्यमांवरून जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला अटक

त्या लिखाणात त्याने म्हटले होते की, जर माझ्याकडे (रहमानकडे) पिस्तुल असती, तर त्याने सोनोवाल यांना गोळी घातली असती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील…

महंमद पैगंबर यांच्यावरील कथित ‘पोस्ट’मुळे हिंदु युवकाच्या विरोधात तत्परतेने गुन्हा नोंद !

सरधना भागातील एका हिंदु युवकाने महंमद पैगंबर यांच्याविषयी फेसबूकवरून कथित रूपाने केलेल्या पोस्टच्या विरोधात धर्मांधांनी पोलीस ठाण्याला घेरले.

बांगलादेशात हिंदु व्यक्तीने कथित इस्लामविरोधी ‘फेसबूक पोस्ट’ केल्यावरून धर्मांधांकडून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड !

एका हिंदु युवकाच्या कथित इस्लामविरोधी ‘फेसबूक पोस्ट’वरून बांगलादेशातील पश्‍चिमी भोला जिल्ह्यात धर्मांधांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. धर्मांधांनी सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली आणि पोलीस अधिकार्‍यांवर…

हिंदु नेते कमलेश तिवारींच्या मारेकर्‍यांनी वापरलेले भगवे सदरे आणि अन्य साहित्य जप्त

हिंदु समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांची हत्या करणारे मारेकरी लखनऊ येथील एका हॉटेलमध्ये एक दिवस राहिले होते. याची माहिती पोलिसांना…

कमलेश तिवारी यांच्या हत्येचा जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध

हिंदु महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ‘हिंदु समाज पार्टी’चे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त…

(म्हणे) ‘भारत कधीही हिंदु राष्ट्र नव्हते, नाही आणि असणारही नाही !’ : असदुद्दीन ओवैसी

हिंदु राष्ट्राची संकल्पना जाणून न घेता अशी विधाने करून ओवैसी यांच्यासारखे हिंदुद्वेषी राजकारणी केवळ द्वेष पसरवण्याचेच कृत्य करत आहेत ! ज्यांना हिंदु राष्ट्र नको असेल,…

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथील हरखडी गावामध्ये श्री दुर्गादेवी मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक मशिदीजवळ आल्यावर धर्मांधांनी त्यावर केलेल्या दगडफेकीमध्ये १६ जण घायाळ झाले.

औरंगाबादचे नाव पालटण्याचा प्रयत्न केल्यास अत्यंत वाईट परिणाम होतील : अबू आझमी यांची धमकी

अशी धमकी देणार्‍यांवर पोलीस काही कारवाई करतील का ? अशी भाषा जर एखाद्या हिंदु नेत्याने वापरली असती, तर त्याचा प्रसारमाध्यमे, पुरोगामी आदींनी प्रचंड गाजावाजा करून…

जहानाबाद (बिहार) येथे धर्मांधांकडून झालेल्या गोळीबारात एक हिंदू ठार

जहानाबाद (बिहार) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जनाच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे मूर्तीची तोडफोड झाली होती. यानंतर येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तरीही धर्मांधांनी घटनेच्या दुसर्‍या…