Menu Close

अन्य धर्मियांनी अत्याचार केल्यावर रडता; मात्र मुसलमानांनीच तुमच्यावर अत्याचार केल्यावर मौन का बाळगता ? – तस्लीमा नसरीन

तस्लीमा यांनी हे ट्वीट म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात होत असलेल्या सैनिकी कारवाईचा मुसलमानांकडून होत असलेला विरोध यावर असल्याचे म्हटले जात आहे.

रामजन्मभूमीचा वाद भडकवण्यासाठी मौलवींना पाकिस्तानातून पैसा ! – शिया वक्फ बोर्डाचा आरोप

शिया वक्फ बोर्डाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष सईद वसीम रिझवी यांनी असा आरोप केला आहे. या प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयात मुसलमानांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या लोकांचा पाकशी थेट संबंध…

थेरगाव (पुणे) येथे महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्या धर्मांधाला अटक 

बसमधून उतरतांना झालेल्या धक्काबुक्कीच्या वेळी सालेर शेख या २० वर्षीय युवकाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांला मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सालेर शेख याच्यावर गुन्हा प्रविष्ट…

केरळमध्ये जिहाद्यांच्या दवा पथकाने शेकडो हिंदु मुलींचे धर्मांतर केले : एन्आयए च्या चौकशीत उघड

एन्.आय.ए.च्या अधिकार्‍यांनी म्हटले की, केरळमध्ये लव्ह जिहादचा धोका निर्माण झाला आहे. एन्.आय.ए. अशा अनेक व्यक्तींच्या जबाबांची नोंद करत आहे की, ज्यांना लालूच दाखवून, प्रेमाच्या जाळ्यात…

नाव आणि धर्म पालटून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या धर्मांधाला इंदूर येथे अटक

पोलिसांच्या माहितीनुसार खजराना भागात नव्या-जुन्या चारचाकी वाहनांची खरेदी-विक्री करणार्‍या काही धर्मांध युवकांनी बनावट ओळखपत्रे सिद्ध करून ठेवली आहेत.

अंबरनाथ (ठाणे) येथे आणखी एक लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस !

अंबरनाथ परिसरात साडेसतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीशी आरोपी जावेदने मैत्री करून तिला प्रेमाच्या आणाभाका दिल्या. ९ ऑगस्ट या दिवशी रात्री ८ वाजता सुमाराला तिला पळवून नेले.

३३ वर्षे फरार असणारा आणि ३९ महिलांचे लैंगिक शोषण करणारा मौलवी आफताब याला अटक

पोलिसांनी मौलाना आफताब उपाख्य नाटे याला अटक केली आहे. तो १९८५ पासून फरार होता. त्याला एका हत्येच्या प्रकरणात शिक्षा झाली होती आणि तो जामिनावर बाहेर…

रोहिंग्या मुसलमानांच्या २ सहस्र ६०० हून अधिक घरांची जाळपोळ !

सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल न्यू लाइट ऑफ म्यानमार’च्या वृत्तानुसार कोटनकौक, मिनलुट आणि कयिकनपयिन या गावांमध्ये घरांची जाळपोळ करण्यात आली. यासाठी ‘अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी (एआर्एस्ए) उत्तरदायी…

जम्मू-काश्मीरमधील रहिवाशांना भारत देशापासून तोडणारे राज्य सरकारचे एकांगी संविधान

काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. गेल्या अडीच दशकांपासून इस्लामी आतंकवादाने येथील हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडले. सेनादलांवर होणारी दगडफेक, आतंकवाद्यांना केले जाणारे साहाय्य यांमुळे भारतीय…

बकरी ईदच्या दिवशी होणारी गोवंशाची हत्या रोखा !

२ सप्टेंबरला बकरी ईद असून त्या दिवशी मुसलमानबहुल वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जाते, असा पूर्वानुभव आहे. याच काळात गणेशोत्सवही चालू असून श्री गणेशाच्या…