Menu Close

मार्क्सवादी पार्टीला सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या २०० मुस्लिमांना मशिदीत प्रवेश बंदी

त्रिपुरातील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने जवळपास २५ कुटुंबातील २०० मुस्लिमांवर मशिदीत प्रवेश करण्यावर बंदी आणली आहे. मार्क्सवादी पार्टीला सोडून या मुस्लिम कुटुंबांनी भाजपा प्रवेश…

भ्रमणभाषमधील खेळ खेळण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

भ्रमणभाषमध्ये खेळ खेळू देण्याच्या आमिषाने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या शेख नावेर या धर्मांध आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेले ६ मास तो…

गोशाळेत पाठवलेल्या ५५ गोवंशियांना मिळवण्यासाठी धर्मांधाने केलेला मागणी अर्ज न्यायालयाने फेटाळला

२३ मे या दिवशी ५५ गोवंशियांनी भरलेले दोन ट्रक सदरबझार पशूवधगृहाजवळ उभे होते. याविषयी पुणे येथील मानद पशुकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी आणि त्यांचे सहकारी…

आश्वी बुद्रुक (जिल्हा नगर) येथे धर्मांधांकडून पूर्ववैमनस्याच्या कारणावरून दंगल !

नगर येथील आश्वी बुद्रुकमधील सोनू राखपसरे या युवकाची गावातील एका धर्मांधाशी ३ दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून धर्मांधांनी राखपसरे याला २० जून…

बांगलादेश येथे बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. कृष्णादेवी घोष यांच्यावर धर्मांधाकडून आक्रमण !

१० मार्च २०१७ या दिवशी सकाळी ७.३० वाजता स्वर्गीय ज्योतिंद्र घोष यांच्या अंत्यसंस्कारांसाठी सायकलरिक्शाने रवींद्र घोष आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. कृष्णादेवी घोष जात होते. त्या…

बांगलादेशमध्ये हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – श्री. सुभाष चक्रवर्ती

बांगलादेशातील अत्याचारित आणि पीडित हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशात स्वतंत्र भूमी देण्यासाठी भारत शासन आणि हिंदुत्वनिष्ठांनी साहाय्य करून तेथील शासनावर दबाव आणला पाहिजे.

हिंदू स्वत:मध्ये जोपर्यंत क्षात्रतेज जागृत करत नाहीत तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या भेडसावतच रहातील ! – यति मां चेतनानंद सरस्वतीजी

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना मेरठ, उत्तरप्रदेश येथील हिन्दू स्वाभिमान च्या यति मां चेतनानंद सरस्वतीजी असे प्रतिपादन केले कि,…

निधर्मीवादाद्वारे हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक अध्यक्ष, तरुण हिन्दू, झारखंड

देशामध्ये शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असतांनाही केंद्रशासन सध्या मुसलमानांवर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ५०० कोटी रुपयांच्या विविध योजना आणि अनुदान देत आहे.

लोकशाहीचाच उपयोग करून काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्याचे राष्ट्रघातकी षड्यंत्र ! – श्री. अजय च्रोंगू, ‘पनून काश्मीर’

फुटीरतावादी नेत्यांपैकी काही जणांना समवेत घेऊन काश्मीरची समस्या सोडवण्याचा भारत शासनाचा प्रयत्न तकलादू आणि काश्मीरला विनाशाकडे नेणारा आहे.

हिंदु राष्ट्र येईपर्यंत आमचा संविधानिक मार्गाने लढा चालूच रहाणार ! – अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी.

जिहाद करण्याचे अनेक प्रकार असून त्यात ‘लव्ह जिहाद’ ही मोठी समस्या आहे. केरळमध्ये तटावरील क्षेत्रामध्ये अनेक मुली बेपत्ता होत असून त्यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. त्यासाठी…