अनंतचतुर्दशीच्या दिवशी येथील शिवाजी वॉर्ड परिसरातील छावा गणेशोत्सव मंडळाची श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक शहरातील रोहिलीपुरा या भागात आल्यावर मिरवणुकीवर दगडफेक चालू झाली. यात तीन पोलिसांसह…
सिंध प्रांतातील मीरपूर शहरामध्ये सज्जाद काझी या पोलीस कर्मचार्याने एका हिंदु युवतीला ५० सहस्र रुपयांना विकले. त्यानंतर तिचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. काझी याला निलंबित…
बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील लोकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणार्या सरकारने बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे ! हिंदूंना तालिबानी ठरवणारे पुरो(अधो)गामी आता कुठे आहेत ? कुठे…
इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर बंदी घालण्यात आली, तर ती २० कोटी भारतीय मुसलमानांवरील अन्याय असेल, अशी धमकी आतंकवाद्यांचे आदर्श ठरलेले डॉ. झाकीर नाईक यांनी दिली आहे.
शिवछत्रपतींना सर्वधर्मसमभावी ठरवू पहाणारे मुसलमान, ख्रिस्ती आणि सुशिक्षित पुरोगामी हेच देशाचे खरे शत्रू आहेत, असा घणाघात पू. संभाजीराव भिडे यांनी केला.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी (जिल्हा नगर) येथे पोलिसांवर आक्रमण करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना म्हणजे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून…
आत्मघातकी आतंकवादी बनवून येत्या काळात काश्मीर खोर्याला भारतीय सैनिकांची स्मशानभूमी बनवून टाकू, अशी धमकी हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख आतंकवादी सय्यद सलाउद्दीन याने दिली आहे.
कुणी आव्हान द्यायला मुळातच मुस्लिम पर्सनल लॉ हा काही कायदा नाही. कुराणाच्या आधारावर त्याची निर्मिती झाली आहे. विवाह, तलाक या गोष्टी धर्मानुसार वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे…
बंगालच्या मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी यांनी मोहरमनिमित्त मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन दसर्या दिवशी दुपारी ४ च्या आत आणि दुसर्या दिवशी करू नये, असा फतवा…
केवळ अल्पसंख्यांकांसाठी योजना आखून त्याचे नाव सद्भावना कसे होईल ? अशाने बहुसंख्य हिंदूंमध्ये द्वेषच निर्माण होणार ! सरकारला योजनाच आखायची होती, तर सर्व धर्मियांना समानतेने…