येथील बरुरा उपजिल्हामधील चालिया गावात मदन-मोहन मंदिराशेजारी असलेल्या कालीमाता मंदिरावर काही मुसलमानांनी आक्रमण करून देवीच्या मूर्तीची तोडफोड केली.
अध्यात्मशास्त्र समजून घेण्यासाठी भारताकडे विदेशातील लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे भारतियांनी याचे महत्त्व समजून घेऊन अध्यात्मशास्त्र समजून घेणे आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे.
राज्यातील विदिशा जिल्ह्यातील कुरवाईत असलेल्या ‘सीएम् राईज स्कूल’मध्ये दुरुस्तीसाठी मिळालेल्या पैशांचा वापर मजार बनवण्यासाठी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
उत्तरप्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांनी एका हिंदु विद्यार्थ्याला बलपूर्वक ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास भाग पाडले. एवढेच नाही, तर विरोध केल्याने विद्यार्थ्याला अमानुष मारहाणही करण्यात…
आज हिंदूंवर विविध माध्यमांतून आक्रमणे होत आहेत. धर्मांधांचे हे कुटील कारस्थान ओळखून हिंदूंनी एकत्र यायला हवे. केवळ भावनिक स्तरावर कार्य न करता आध्यात्मिक स्तरावर कार्य होणे…
येथील हथाज गावामध्ये एका शाळेत नवरात्रीनिमित्तच्या कार्यक्रमात गरबाचे गाणे वाजवणे बंद करून मोहरमच्या संदर्भातील गाणे वाजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुसलमान शिक्षकाने यासाठी विद्यार्थ्यांवर…
इस्लामच्या नावाखाली देशात समांतर अर्थव्यवस्था चालवली जात आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती…
येथील गुरूर गावात भगवी वस्त्रे परिधान केलेल्या दोघा मुसलमानांना पोलिसांनी अटक केली. मुसाफिर जोगी आणि याद अली अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या संशयास्पद वागण्यामुळे लोकांनी…
भाजपच्या उपप्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी ३० सप्टेंबर या दिवशी चेंबूर येथे जाऊन हत्या झालेल्या विवाहितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
हिंदूंना अनभिज्ञ ठेवून त्यांना छुप्या पद्धतीने हलाल वस्तू आणि पदार्थ विकून भारतात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या इस्लामी षड्यंत्राची वास्तविकता ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’द्वारे उघड करण्यात येणार…