Menu Close

कोटमी (जिल्हा अमरावती) येथे शाहरूखकडून हिंदु तरुणीचे अपहरण आणि हत्या – खासदार अनिल बोंडे यांचा आरोप

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील १९ वर्षीय हिंदु आदिवासी तरुणीची ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या अंतर्गतच हत्या झाली आहे, असा आरोप येथील भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे…

आफताब उपाख्य ‘पुष्पेंद्र’ने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला विवाह !

राज्यातील मिर्जापूर जिल्ह्यात लव्ह जिहादचे नवे प्रकरण समोर आले आहे. येथील आफताब अंसारी याने स्वत: ‘पुष्पेंद्र’ असल्याचे सांगून पूजा सिंह नावाच्या हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात…

इस्लाममध्ये नमाज अनिवार्य नाही, तर हिजाब कसे काय आवश्यक ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब  घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाने सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. त्याला…

‘ऋग्वेद मांसाहार करण्याची अनुमती देतो’, असे म्हणणारा जम्मूमधील मुसलमान अधिकारी निलंबित

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी येथील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अब्दुल राशिद कोहली याला निलंबित करण्यात आले आहे.

हिंदूंच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक : ६ पोलिसांसह अनेक जण घायाळ

येथील महावीरी आखाड्याच्या मिरवणुकीवर मशिदीजवळ झालेल्या वादातून धर्मांध मुसलमानांकडून मशिदीवरून दगडफेक करण्यात आली. यात ६ हून अधिक पोलीस घायाळ झाले, तर दोन्ही बाजूंकडून काही जण…

‘कन्व्हेअर बेल्ट’द्वारे श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा !

गणेशोत्सव हा अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा धार्मिक उत्सव आहे. श्री गणेशाचे आगमन होते आणि श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भाविक मनोभावे धार्मिक पूजा-अर्चा अन् परंपरांचे पालन…

साधना केल्यास प्रत्येक हिंदूचे कुटुंब आनंदी होईल – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

अनेक हिंदूंच्या घरांमध्ये धर्माचरण होत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केल्यास त्याचे कुटुंब आनंदी होईल, असे प्रतिपादन…

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्‍या ‘रोलर’ची व्यवस्था करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, या मागणीचे निवेदन करण्यात आले आहे.

गोमांस खात असल्यामुळे अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाकालेश्‍वर मंदिरात जाण्यापासून रोखले

येथे ६ सप्टेंबरच्या रात्री अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट हे महाकालेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखले.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन आता केंद्रशासनाचे अधिवक्ता !

प्रसिद्ध अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना केंद्रशासनाने त्याचे अधिवक्ता म्हणून नियुक्त केले आहे. आता ते विविध प्रकरणांत केंद्रशासनाजी बाजू मांडणार आहेत. अधिवक्ता जैन सध्या ज्ञानवापी…