Menu Close

पक्षापेक्षा मला धर्मरक्षण अधिक महत्त्वाचे – टी. राजा सिंह

आमदार टी. राजा सिंह यांना २३ ऑगस्ट या दिवशी पोलिसांनी घरातून अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यात नेत असतांना ते म्हणाले होते, ‘पोलीस नेमके काय करणार, हे…

आसाममध्ये बाहेरून येणार्‍या इमामांना नावनोंदणी करावी लागणार – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आम्ही बाहेरच्या राज्यांतून आमच्या राज्यातील मदरशांत येणार्‍या इमामांसाठी एक संगणकीय प्रणाली बनवत असून त्यांवर त्यांना नावनोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व…

पर्युषण काळात पशूवधगृहे पूर्ण बंद ठेवावीत – सुभाष मुथा, जैन मंदिराचे अध्यक्ष

जैन धर्मात पवित्र मानले जाणारे पर्युषण पर्व २४ ऑगस्टपासून आरंभ झाले आहे. जैन धर्माचे अहिंसेचे तत्त्वज्ञान लक्षात घेता पर्युषण काळात कोणत्याही जिवाची हत्या होऊ नये,…

एकतर्फी प्रेमातून मुसलमान तरुणाचा हिंदु मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न

झारखंडच्या दुमका जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून शाहरूख हुसेन नावाच्या मुसलमान तरुणाने हिंदु मुलीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना नुकतीच घडली. याआधी त्याने पीडितेला जिवे मारण्याची धमकी…

नूपुर शर्मा यांच्याप्रमाणे विधान करणारा जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याला कुणी क्षमा मागायला भाग पाडत नाही – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

नूपुर शर्मा स्वतःच्या मनाचे बोलल्या नव्हत्या. त्या चुकीचे काहीच बोलल्या नाहीत. जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याच्या मुलाखतीत त्यानेही तेच सांगितले, जे नुपूर शर्मा यांनी सांगितले…

देशविरोधी ‘हलाल’च्या विरोधात मोहीम उभारा – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पदाधिकार्‍यांना आदेश

हलालच्या माध्यमातून मिळणार्‍या नफ्यातील काही भाग आतंकवादी आणि देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात आहे. यामुळे हलालच्या विरोधात मोहीम उभारा, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भित्तीपत्रकाला हात लावाल, तर हात कापून टाकू – श्रीराम सेनेची चेतावणी

श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे मुसलमानांच्या विरुद्ध नव्हते, ते इंग्रजांविरुद्ध होते. ते स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते. जर मुसलमान किंवा काँग्रेस…

राज्यात तात्काळ धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा – भरतशेठ गोगावले, शिवसेना, विधानसभा

राज्यात धर्मांतर बंदी कायद्याची आवश्यकता आहे. सरकार याविषयी टाळाटाळ करत आहे. धर्मांतरामुळे हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. याविषयी निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने…

पाकिस्तानमध्ये हिंदु नागरिकावर ईशनिंदेचा खोटा आरोप करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न !

कुराणाविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून अशोक कुमार या स्वच्छता कर्मचार्‍याच्या विरोधात ईशनिंदेचा गुन्हा नोंदवण्यात आला.