Menu Close

कराची (पाकिस्तान) येथे मंदिरात चोरी करणार्‍या चौघांना अटक

गेल्या मासात येथील ल्योरी भागातील एका मंदिरातील ८ मूर्ती आणि श्री हनुमानाची गदा चोरल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली. चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे…

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक

कट्टर जिहादी आतंकवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’चा आतंकवादी सबाउद्दीन आझमी याला आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) येथून अटक केली.

फतेहपूर (उत्तरप्रदेशात) येथे मुसलमानांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

जिल्ह्यातील एका अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला. जबरील कुरेशी या मुसलमान तरुणाने त्याच्या ४ मुसलमान साथीदारांच्या साहाय्याने या…

अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या केल्यावर आरोपींनी ‘बिर्याणी’च्या मेजवानीचे आयोजन केले

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुशफीक अहमद आणि अब्दुल अरबाज यांना अटक केली आहे. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एन्.आय.ए. न्यायालयासमोर…

भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात – खासदार गीर्ट विल्डर्स

भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात आहे. शूर भारतीय राजकारण्यांनी कट्टरतावादी मुसलमानांच्या हिंसाचाराच्या विरोधात तातडीने बोलण्याची आणि हिंदूंना त्वरित सुरक्षा देण्याची मागणी…

डहाणू येथे हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्‍यांच्या साहाय्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा डाव हाणून पडला !

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदीवासीबहुल तालुक्यांत धर्मांतराचे प्रकार अनेक वर्षांपासून होत आहेत. या भागांतील गरीब आणि आशिक्षित आदिवासींच्या अज्ञानाचा अपलाभ…

बिहारमध्ये राम जनकी मंदिराच्या पुजार्‍याचा शिरच्छेद !

राज्यातील पश्‍चिमी चंपारण जिल्ह्यातील गोपालपूर येथे बकुलहर मठामध्ये असलेल्या राम जानकी मंदिराच्या पुजार्‍याचा शिरच्छेद करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देणार

आम्ही भारतीय पर्यटकांसाठी रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देण्यावर भर देणार आहोत, असे विधान श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी केले.

एक पक्ष, एक संघटना आणि एक नेता देशात पालट घडवून आणू शकत नाही – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, तेव्हाच देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा संघ विचारांचा मूळ गाभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

नालंदा (बिहार) येथील सरकारी शाळेत एस्.डी.पी.आय. चा फडकावण्यात आला ध्वज !

गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यातील अनेक मुसलमानबहुल शाळांना रविवारच्या ऐवजी शुक्रवारी सुटी असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता नालंदा जिल्ह्यातील एका सरकारी उर्दू शाळेमध्ये एस्.डी.पी.आय.चा…