Menu Close

हल्द्वानी (उत्तराखंड) येथील जोशी विहारमधील ६० हिंदु कुटुंबांनी मुसलमानांमुळे केले स्थलांतर

जोशी विहारमध्ये उत्तरप्रदेशातील मुसलमानांची संख्या वाढत असल्याने गेल्या ६ वर्षांत जोशी विहारमधून ६० हिंदु कुटुंबांनी स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. आता येथे केवळ ३…

सौदी अरेबियात मशिदींमध्ये इफ्तारच्या आयोजनावर बंदी, तसेच अजानच्या आवाजावरही नियंत्रण

सौदी अरेबिया सरकारने म्हटले आहे की, मशिदींमध्ये कोणताही इमाम इफ्तारचे आयोजन करणार नाही. यासोबतच इफ्तारसाठी देणगी घेणार्‍यावरही बंदी घालण्यात आली आहे.

सरकारने गुन्हे मागे न घेता उलटपक्षी दोषींवर कठोर कारवाई करावी – शिवप्रेमींची दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

गोवा येथे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर मातीचे गोळे फेकून आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हे गुन्हे मागे…

‘रेडबस ॲप´ वरून होत होती एसटी महामंडळाच्या प्रवाशांची लूट, महामंडळाने ‘ॲप´शी रद्द केला करार

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आपल्या उत्पन्न वाढीसाठी सुरू केलेल्या ‘मल्टी ऑनलाइन रिझव्हेंशन सिस्टिम’ (एमटीओआरएस) या संकल्पनें अंतर्गत नेमलेल्या ‘‘रेडबस’ ॲप’मुळे उलट महामंडळाचेच नुकसान झाल्याचे…

शेख शाहजहानला अटक करा – कोलकाता उच्च न्यायालयाचा सरकारला आदेश

कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखालीतील हिंदु महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी असणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याला अटक करण्याचा आदेश दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून…

उत्तरप्रदेश : ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा चालूच रहाणार

ज्ञानवापीच्या व्यास तळघरामध्ये हिंदूंना मिळालेला पूजा करण्याचा अधिकार कायम रहाणार आहे. २६ फेब्रुवारी या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने या पूजेच्या विरोधात मुसलमान पक्षाने प्रविष्ट केलेली…

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांध शिक्षिकेला शिवभक्तांनी क्षमा मागण्यास भाग पाडले !

शिवभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी प्राथमिक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले, तसेच संबंधित धर्मांध शिक्षकेस सर्वांसमोर जाहीर क्षमा मागण्यास भाग पाडले.

श्रीकृष्णजन्मभूमी खटल्यातील हिंदु पक्षकाराला पाकिस्तानातून बाँबने उडवून देण्याची धमकी

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्यातील याचिकाकर्ते आशुतोष पांडे यांना ‘खटला मागे न घेतल्यास तुम्हाला बाँबने उडवून देणार’, अशी धमकी मिळाली आहे. पाकिस्तानी भ्रमणभाष क्रमांकावरून धमकीचा दूरभाष करण्यात…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना पोलीस कोठडी

जिल्ह्यात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या एकूण १० बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी २४ फेब्रुवारी या दिवशी कह्यात घेतले होते. या सर्वांना येथील न्यायालयाने २५ फेब्रुवारीला एक दिवसाची पोलीस…

तमिळनाडूच्या धर्मादाय विभागाने मंदिरांची ५ सहस्र ७०० कोटी रुपयांची मालमत्ता अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवली !

तमिळनाडू सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार राज्यभरातील ६ सहस्र ७१ एकर भूमी अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवण्यात आली आहे आणि ती मूळ मालकीहक्क असलेल्या मंदिरांकडे सुपुर्द करण्यात आली…