Menu Close

‘इस्लामपूर’चे ‘ईश्वरपूर’ हे नामकरण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार !

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाच्या संकीर्ण २०२०/ प्र.क्र. ३३ / दिनांक ६ मे २०२१ नुसार राज्यातील जातीवाचक उल्लेख असलेल्या गावांची नावे पालटण्यात…

(म्हणे) ‘भारतीय सैनिकांचे हात रक्ताने रंगवत आहेत !’

चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने टीका केली होती. त्यानंतर या मुखपत्राने पुन्हा चेलानी यांच्यावर गरळओक केली आहे. ‘अशा प्रकारच्या कटाच्या दाव्याला प्रोत्साहन देऊन चेलानी भारतीय…

श्रीकृष्णजन्मभूमीवर आरतीची अनुमती नाकारली !

अखिल भारत हिंदु महासभेने येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह परिसरामध्ये १० डिसेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आरती करण्याची अनुमती जिल्हाधिकार्‍यांकडे मागितली होती; मात्र प्रशासनाने ती नाकारली…

हिंदूंना देवतांच्या मूर्ती स्थापित करून पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

भूतकाळातील चुका वर्तमान आणि भविष्य यांची शांतता भंग होण्याचा आधार होऊ शकत नाही ! असे सांगत साकेत न्यायालयाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ कायद्याच्या आधारे कुतुबमिनार…

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या मुसलमान तरुणाला धर्मांधांकडून अमानुष मारहाण

मुसलमान धर्म सोडून कुणी हिंदु धर्मात येत असेल, तर पोलिसांना तो ‘मानसिक रुग्ण’ कसा काय वाटतो कि पोलीस मानसिक रुग्ण आहेत ? असा प्रश्‍न उपस्थित…

जनरल रावत यांच्या मृत्यूविषयी सामाजिक माध्यमांवरून आनंद व्यक्त !

सी.डी.एस्. अर्थात् ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’, म्हणजेच तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखपद सांभाळणारे जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य ११ जण यांचा तमिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर…

सरकारीकरणाविरुद्धचा लढा पुढे चालवला पाहिजे ! – स्वर्णवल्ली श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामीजी

स्वर्णवल्ली श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामीजी पुढे म्हणाले की, देवस्थानांच्या कारभाराची व्यवस्थित पूर्तता होण्यासाठी सर्व संमत नीती-नियम असले पाहिजेत. त्याविषयी आमचा भार धर्मादाय विभागावर आहे.

सावित्री नदीच्या पुलावरील भीषण दुर्घटनेनंतरही महाराष्ट्रातील पुलांच्या दुरुस्त्यांविषयी प्रशासन थंडच !

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुलावर झालेल्या भीषण दुर्घटनेत ४० नागरिकांचा मृत्यू होऊनही राज्यातील अन्य धोकादायक पुलांच्या दुरुस्तीविषयी विलंब केला जात आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची…

काँग्रेसने ‘हिंदु आतंकवादा’चे षड्यंत्र रचून खोट्या खटल्यात गोवले !

असिमानंद पुढे म्हणाले की, या देशातील काही निधर्मी लोकच या देशाची खरी समस्या आहेत, हे आता हिंदूंना हळूहळू समजू लागले आहे. एक दिवस सर्व हिंदूंना…

(म्हणे) ‘मोगल शासकांनी देशातील अनेक मंदिरांसह कामाख्या मंदिरालाही भूमी दान केली होती !’ – आसाममधील आमदार अमिनुल इस्लाम यांचा दावा

मोगलांच्या राजवटीत देशाने जे पाहिले, तेच मी सांगत आहे. एका इतिहासकाराने त्याच्या पुस्तकात लिहिले आहे, ‘औरंगजेबाने अनेक मंदिरांना भूमी दान केली होती. अन्य मोगल शासकांनीही…