Menu Close

गेल्या ५० वर्षांच्या काळात दुष्काळामुळे ६ लाख ७० सहस्र लोकांचा मृत्यू ! – जागतिक हवामानशास्त्र संघटना

वर्ष १९७० ते २०२१ या काळात  दुष्काळामुळे जगभरातील ६ लाख ८० सहस्र  लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक हवामानशास्त्र संघटनेने दिली.

धर्मांतर आणि निकाह यांसाठी १० वीच्या विद्यार्थ्याला ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या युवतीला मथुरेतून अटक

देहलीच्या मंगोलपुरी येथे रहाणार्‍या धर्मांध युवतीने १० वीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याशी मैत्री केली. त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याला स्वत:समवेत गुरुग्राम येथे नेले. तेथे शीतपेयातून मादक…

चर्चने केलेल्या अमानवी छळात होरपळलेली नन ल्युसी कलापुरा आणि न्यायनिवाडा !

‘ल्युसी कलापुरा ही केरळच्या एका चर्चमध्ये वयाच्या १७ व्या वर्षांपासून नन म्हणून कार्यरत होती. तिथे तिने शिक्षिका म्हणून २४ वर्षे ‘गणित’ विषय शिकवला; पण चर्चने…

येत्या ३ वर्षांत भारत हिंदु राष्ट्र होणार !

वर्तमानातील राजकीय परिस्थिती भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या बाजूने आहे. राहुल गांधी हेसुद्धा आता स्वतःला ‘हिंदू’ असल्याचे सांगू लागले आहेत. त्यांनी स्वतःला ‘जानवे घातलेला ब्राह्मण’…

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी हिंदूंचा ध्वज काढून फेकल्याने तणाव !

धर्मांधांनी कवर्धा येथील कर्मादेवी चौकातील हिंदूंचा भगवा ध्वज काढून फेकला आणि त्या ठिकाणी त्यांचा हिरवा ध्वज लावला. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. या वेळी धर्मांधांकडून…

कोलकाता उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही तृणमूल काँग्रेस सरकारकडून पीडित हिंदूंना हानीभरपाई देण्यास टाळाटाळ !

बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारने पीडितांना अजूनपर्यंत हानीभरपाई दिलेली नाही. त्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाने अप्रसन्नता दर्शवली असून बंगाल सरकारला फटकारले आहे.

‘सीएट टायर’च्या विज्ञापनातून अभिनेते आमीर खान यांचा रस्त्यांवर फटाके न फोडण्याचा संदेश !

अभिनेते आमीर खान यांनी केलेले ‘सीएट टायर’चे एक विज्ञापन प्रसारित होत आहे. यात आमीर खान एका मुलाला म्हणतात, ‘अनार, सुतळी बाँब आणि भुईचक्र हे सर्व…

झारखंडमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांना नमाज पठणासाठी बिराजपूर विद्यालयाला सुट्टी !

जिल्ह्यामध्ये १ ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी कोणतीही शासकीय संमती न घेता बिराजपूर विद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांना नमाज पठणासाठी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला. याप्रकरणी…

जळगाव येथे शेकडो धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत एक नागरिक घायाळ झाला असून तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील मट्टन भागामधील बरघशिखा भवानी मंदिरावर अज्ञातांनी आक्रमण करून तोडफोड केल्याची घटना २ ऑक्टोबरला दुपारी घडली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष अन्वेषण पथकाची स्थापना…