Menu Close

भारतात जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत, तोपर्यंतच राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील ! – गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल

राज्यघटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा हे तोपर्यंत चालतील, जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत. माझे शब्द लिहून ठेवा, जर हिंदूंची संख्या अल्प झाली, तर त्या दिवशी ना कुठलेही…

बिहारमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून ३ वर्षांत १० सहस्र हिंदूंचे धर्मांतर !

बिहारच्या ग्रामीण भागात अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोकांचे ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात येत आहे. बांका जिल्ह्यातील चांदन, कटोरिया आणि बाँसी येथील गावकरी…

काबुल बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील १४ धर्मांधांचा सहभाग असल्याची शक्यता

काबुल  येथे ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या आतंकवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या विमानतळाबाहेरील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील १४ धर्मांधांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोघा पाकिस्तान्यांना…

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

हिंदु धर्मात अनेक संप्रदाय, उपासना-पंथ आणि धार्मिक विचारधारा आहेत; पण ‘इतरांवर स्वतःच्या मताचे वर्चस्व प्रस्थापित होण्यासाठी कुणी कुणाविरुद्ध शस्त्र उगारत नाही आणि निष्पाप व्यक्तींचा रक्तपात…

‘हॉटस्टार’वरून इस्लामी आक्रमक बाबरावर आधारित ‘द एम्पायर’ या वेब सिरीजचे प्रसारण !

‘द एम्पायर’ वेब सिरीज अयोध्येतील श्रीराममंदिराचा विध्वंस करणार्‍या इस्लामी आक्रमक बाबराचे उदात्तीकरण करत असल्याने त्याच्या विरोधात सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. ट्विटरवरून…

हिंदु धर्म आणि हिंदू यांवर टीका करणार्‍या अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा विविध धार्मिक विधी करून गृहप्रवेश !

सातत्याने हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर टीका करणार्‍या हिंदी चित्रपटसृष्टीतील साम्यवादी विचारसरणीच्या अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी स्वतःच्या घरी श्री गणेशपूजा, श्रीसत्यनारायणपूजा, रूद्राभिषेक, यज्ञवहन आदी…

पुणे येथील ‘हातकागद संस्थे’च्या वतीने अशास्त्रीय कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींची निर्मिती !

कागद पाण्यात मिसळल्यावर मिथेन नावाचा विषारी वायू सिद्ध होतो. तो पाण्यातील जलचरांसाठी अत्यंत घातक असतो. मातीची मूर्ती असावी, असे धर्मशास्त्र सांगते

(म्हणे) ‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते !’

‘मोगल हेच खरे राष्ट्राचे निर्माते होते; मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या, असे तुम्ही म्हणत असाल, तर ते कशाच्या आधारे म्हणत आहात ? हे आम्हाला…

लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने गुलामीची मानसिकता लादली ! – साध्वी प्रज्ञा सिंह, खासदार, भाजप

साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या, ‘‘इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे व्यक्ती बाहेरून भारतीय आणि आतून इंग्रज असतो. शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. त्याद्वारे लोकांमध्ये पालट घडवता येतो. इंग्रजांमुळे जातीभेद…

मोगलांचे वंशज !

मोगलांचे वंशज आजही भारतात आहेत आणि ते मोगलांची तळी उचलत आहेत. अशांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !