Menu Close

नकाशाचे विकृतीकरण रोखा !

देशभरातील काँग्रेसच्या एकाही नेत्याने प्रतिमा कुतिन्हो आणि आमदार शनिमोल उस्मान यांचा एका शब्दानेही निषेध केलेला नाही. याचाच अर्थ ‘काँग्रेसींचाही काश्मीर वगळलेल्या या मानचित्रांना पाठिंबा आहे’,…

मंदिरातील कर्मचार्‍यांकडूनच मंदिर परिसरात मांस आणि मद्य यांचे सेवन : चौकशीचा आदेश

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ‘सरकारला केवळ मंदिरांतील पैशांशी देणेघेणे असल्यानेच ते मंदिरांतील अन्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे मंदिरात चुकीच्या गोष्टी घडतात’, असे कुणाला…

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियावर बंदीसाठी प्रयत्न केला जाईल : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्याकडून अनेक देशविरोधी कारवाया करण्यात आलेल्या आहेत आणि त्या चालूही आहेत. असे असतांना त्यांच्यावर आतापर्यंत…

‘धर्मनिरपेक्ष’ दंगल !

नेहमीप्रमाणे धर्मांधांनी त्यांच्या धार्मिक श्रद्धास्थानांचा कथित अवमान झाल्यावर दंगल केली. या वेळी ही दंगल बेंगळुरू येथे घडली. यात ६० हून अधिक पोलीस घायाळ झाले. यात…

बेंगळुरू येथे धर्मांधांच्या हिंसाचारात ६० पोलीस घायाळ

‘फेसबूक’वर महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे येथे धर्मांधांनी ११ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर प्रचंड हिंसाचार केला. हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले.

उदयोन्मुख खलिफाचा भारतद्वेष !

काश्मीरच्या सूत्रावरून तुर्कस्तानच्या विश्‍वविद्यालयांमध्ये भारतविरोधी प्रचार चालू असल्याचे समोर आले आहे. तुर्कस्तान म्हटले की, आपल्याला आठवतात, ते घोरी, गझनवी, कुतुबुद्दीन ऐबक इत्यादी इस्लामी आक्रमक.

लाहोर उच्च न्यायालयाकडून धर्मांधाने अपहरण केलेल्या ख्रिस्ती मुलीला मुसलमानासमवेत रहाण्याचा आदेश

पाकिस्तानमधील उच्च न्यायालयेही धर्मांध आहेत, हे यातून स्पष्ट होते. अशा पाकमध्ये अल्पसंख्यांकांना कधीतरी न्याय मिळेल का ?

हिंदूंनो, आता काशी, मथुरा आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी कृतीशील व्हा : आमदार श्री. टी. राजासिंह

तिहेरी तलाकवर बंदी, कलम ३७० रहित होणे आणि श्रीराममंदिर या ३ गोष्‍टी पूर्ण झाल्‍या आहेत. आता अजून ३ शिल्लक आहेत. त्‍या म्‍हणजे काशी आणि मथुरा…

अधिवेशनाच्‍या सातव्‍या दिवशी ‘सुराज्य अभियान राष्ट्ररक्षा’ या विषयावर मान्‍यवर वक्‍त्‍यांचे उद़्‍बोधक विचार !

कोरोना महामारीच्‍या काळात हिंदु विधीज्ञ परिषदेने जनहित याचिका प्रविष्‍ट करून पोलिसांच्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात आवाज उठवला ! – अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी., कर्नाटक उच्‍च न्‍यायालय, बेंगळुरू

बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा रातोरात हटवला : गावात तणावाचे वातावरण

मणगुत्ती ग्रामपंचायतीने ठराव करून गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा बसवला होता; मात्र अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे…