Menu Close

केवळ राममंदिरच नाही, तर काशी आणि मथुरा मुक्त करणे, हे आमचे ध्येय : आमदार टी. राजासिंह

मी स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही केवळ अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाविषयी चर्चा करत नाही, तर काशी आणि मथुरा मुक्त करणे, हेही आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन…

जोधपूर येथे रामनवमीच्या मिरवणुकीवरून परतणार्‍या हिंंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक !

जोधपूर (राजस्थान) येथील सूरसागर भागामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवरून परतणार्‍या हिंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणार, यात नवल काहीच नाही ! भाजपच्या…

दानीश खान नावाच्या व्यक्तीकडून ८ युवतींशी विवाह केल्याचे नवव्या पत्नीकडून उघड

युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवणे, त्यांच्याशी विवाह करणे आणि नंतर त्यांना सोडून देणे असे करणार्‍या दानीश खान या युवकाचा भोपाळ पोलीस शोध घेत आहेत. दानीश खान…

‘लैंगिक स्वातंत्र्यामुळे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी लैंगिक अत्याचार केले !’ – माजी पोप बेनेडिक्ट (सोळावे)

१९६० च्या दशकात लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार झाला. त्यामुळे वातावरण बिघडले आणि त्यातूनच ख्रिस्ती मिशनर्‍यांनी लैंगिक अत्याचार केले, असे विधान माजी पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी केले…

हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह झालेला नाही ! – इस्लामाबाद उच्च न्यायालय

पाक सरकार, प्रशासन आणि आता न्यायालय यांवरही विश्‍वास ठेवता येणार नाही, हेच यातून स्पष्ट होते ! जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही…

धुळे येथील पशूवधगृहावर पोलिसांची धाड; दोन धर्मांध कह्यात !

धुळे शहर पोलिसांनी शहरातील १०० फुटी रस्त्यावरील एका गोदामावर धाड टाकून गुरांचे मांस, तीन बैल आणि चारचाकी वाहन कह्यात घेतले. तसेच एका अल्पवयीन मुलासह साकीर…

पाक सरकार तेथील ४०० मंदिरे हिंदूंच्या स्वाधीन करणार !

पाकला हिंदूंसाठी खरेच काही करायचे असेल, तर त्याने प्रथम हिंंदूंना सुरक्षा देऊन आतापर्यंत ज्या हिंदूंचे धर्मांतर झाले आहे, त्यांना त्यांच्या मूळ धर्मांत आणण्याचा प्रयत्न करावा,…

अभिनेते सलमान खान यांना पुरातत्व विभागाची नोटीस

अभिनेते सलमान खान यांच्या ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मूर्तींची हानी केल्याच्या प्रकरणी पुरातत्व खात्याने त्यांना नोटीस बजावली आहे.

पाकमधील अल्पसंख्य हिंदू भोगत असलेल्या नरकयातना आणि भारतातील हिंदूंचे कर्तव्य !

स्वातंत्र्याच्या वेळी पाकमधील हिंदूंची लोकसंख्या २५ टक्के होती. हे प्रमाण आता ३ टक्क्यांहून अल्प झाले आहे. तेथील हिंदू आज शब्दशः नरकयातना भोगत आहेत. दिवसाढवळ्या हिंदूंच्या…

(म्हणे) नरेंद्र मोदी यांच्यामुळे हिंदु सर्वाधिक हिंसक धर्म बनला आहे ! : उर्मिला मातोंडकर

हिंदू हिंसक असते, तर उर्मिल मातोंडकर यांना असे बोलण्याचे धारिष्ट्य झाले असते का ? हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींमधून आक्रमण करण्याचे कोणाचे धारिष्ट्य झाले असते का…