Menu Close

‘असदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांची सातारा येथील जाहीर सभा रहित करा !’

ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचा पूर्वेतिहास पहाता ते हिंदुत्वनिष्ठ संघटनांना त्यांच्या भाषणातून लक्ष्य करतात, जातीय तणाव निर्माण करतात, हे लक्षात येते. पोलीस हिंदुत्वनिष्ठांच्या मागणीकडे…

विहिंप आणि RSS या संघटनांना राममंदिर व्हावे, असे वाटत नाही : स्वामी नरेंद्रानंद सरस्वती

श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे राममंदिर व्हावे, असे विश्‍व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांना वाटत नाही, असे मत काशी सुमेरु पीठाधीश्‍वराचे जगद्गुरु…

हंपी उत्सव साजरा करण्यासाठी काँग्रेस सरकारचा ‘हात’ श्री विरुपाक्षेश्‍वर मंदिराच्या दानपेटीत !

सरकारी खर्चाने हिंदुद्वेषी टीपू सुलतानची जयंती साजरी करणार्‍या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडे हिंदूंचे उत्सव साजरे करण्यासाठी पैसा नसतो, हे लक्षात घ्या !

राममंदिर व्हावे, अशी भाजपची इच्छा नाही : महंत नरेंद्रगिरी महाराज

२१ जानेवारीला अ.भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी ‘राममंदिर व्हावे अशी भाजपची इच्छा नाही’, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

कुंभमेळ्यानंतर अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी शिलान्यास करणार : शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती

भाजप असो वा काँग्रेस, कोणताही राजकीय पक्ष अयोध्येत रामाचे मंदिर उभारू शकत नाही. कुंभमेळा झाल्यावर मी स्वतः अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी शिलान्यास करणार आहे, असे…

शबरीमला मंदिरात आतापर्यंत ५१ महिलांकडून अय्यप्पा स्वामींचे दर्शन : केरळ सरकारची न्यायालयात माहिती

धर्मशिक्षण असल्यामुळे मुसलमान महिला कधीही मशिदीत जाण्याचा हट्ट धरत नाहीत. याउलट हिंदु महिला प्रवेशबंदी असलेल्या मंदिरात जाणूनबुजून घुसतात ! यावरून त्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे,…

भारतासह जगातील ५३ देशांतील १.५ कोटी लोकांनी पाहिले प्रथम राजयोगी स्नान !

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील विविध आखाड्यांतील संत-महंत यांनी केलेल्या प्रथम राजयोगी स्नानाचे थेट प्रक्षेपण भारतासह जगातील ५३ देशांतील दीड कोटी लोकांनी पाहिले. १५ जानेवारीला सकाळी ६.३०…

भारतात बहुसंख्यांकांना धर्मांतरबंदी कायदा करण्याची मागणी करावी लागणे चिंताजनक : केंद्रीय गृहमंत्री

हे साडेचार वर्षांनी लक्षात आले, हे अधिक चिंताजनक ! हिंदूंना धर्मांतरित करणार्‍या ख्रिस्त्यांचा धूर्तपणा ओळखायला इतका वेळ का लागतो ? हिंदूंचे धर्मांतर रोखायला किती वेळ…

राजस्थान येथील हिंदु युुवतीला ‘ब्लॅकमेल’ करून तिचे धर्मांधाकडून अपहरण

सैनिक ‘हनीट्रॅप’ मध्ये, तर हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे ‘भारतमाता’ आणि भारतातील ‘माता’ यांना धर्मांधांच्या तावडीतून सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य…

(म्हणे) ‘मुसलमानांनाही १० टक्के आरक्षण द्या !’ – मायावती

मुसलमानांमध्येही रोजगाराची समस्या असून त्यांनाही सरकारने १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा तथा उत्तरप्रदेश राज्याच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती मायावती यांनी केली