Menu Close

शबरीमला विषयीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी !

एकापाठोपाठ एक चालू असलेल्या घटनांचे ‘कोलाज’ जोडले, तर भारताला पुरो(अधो)गामी, आधुनिकतावादी यांचा मुलामा देण्याचा हा प्रयत्न आहे, हे चित्र सुस्पष्ट होते.

सनातन या हिंसावादी संघटनेवर बंदी का घातली जात नाही ? : धनंजय मुंडे

हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आहे. अशा पक्षाच्या नेत्याने एकही गुन्हा नोंद नसलेल्या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे हास्यास्पदच !

वेळ येईल, तेव्हा स्वतः भगवान रामच स्वतःसाठी मंदिर बनवतील : उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

असे होते, तर भाजपने हिंदूंना राममंदिर बांधण्याचे स्वप्न दाखवून त्यांची मते मागून सत्ता प्राप्त का केली ? आणि असे बोलून आता हिंदूंचा विश्‍वासघात का करत…

शबरीमाला प्रकरण – महिलांना मंदिर बंदी घटनाबाह्य : सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला शबरीमाला प्रकरणात दिलेला निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याचे वाटत असलेल्या बहुसंख्य हिंदूंना विद्यमान सरकारकडून ही अपेक्षा आहे की या सरकारने नवीन कायदा बनवून हा…

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात १३ बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी परिसरात साखळी पद्धतीने १३ बलात्कार करून पसार असलेल्या रेहान कुरेशी या धर्मांधाला २६ सप्टेंबरला रात्री मुंबई येथील पोलिसांनी नालासोपारा…

उत्तरप्रदेशमध्ये गरिबांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार्‍या कुलदीप यादव यास अटक

उत्तरप्रदेशमधील गरीब लोकांना आमीष दाखवून त्यांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी कुलदीप यादव यास पोलिसांनी  महाराजगंज जिल्ह्यातील लोहियानगर येथून अटक केली.

सर्वोच्च न्यायालयाचा हिंदुत्वाविषयीचा निर्णय चुकीचा : डॉ. मनमोहन सिंह

नव्वदच्या दशकात सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश जे.एस्. वर्मा यांनी हिंदुत्वाविषयी ‘हिंदुत्व ही जीवन जगण्याची कला आहे’, हा दिलेला निर्णय दोषपूर्ण होता, अशी मुक्ताफळे काँग्रेसचे माजी…

सिलीगुडी (बंगाल) येथे माकपच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस अधिकार्‍याला जाळण्याचा प्रयत्न

सिलीगुडी (बंगाल) येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकार्‍यावर केरोसिन ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या वेळी अन्य पोलिसांनी त्यांना वाचवले.

गणपतीचा जयघोष केल्यानंतर वारीस पठाण यांच्यावर प्रचंड टीका

किती हिंदू त्यांच्या नेत्यांना त्यांच्या चुका सांगतात ? हिंदूंचे नेते त्यांचे ऐकतात का ? मुसलमान नेते किती कट्टर असतात आणि त्यांच्यावर धर्मांधांचा किती दबाव असतो,…

तमिळनाडू सरकारकडून मंदिरांतील पुजार्‍यांना २५० रु., तर मशिदींतील इमामांना ८ सहस्र रु. वेतन

भारतात सर्वधर्मसमभाव आहे; मात्र या विरोधाभासातून ते कुठेही दिसून येत नाही ! याविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा प्रसारमाध्यमे तोंड उघडणार नाहीत, हेही तितकेच खरे !