Menu Close

परिवाराच्या हत्येच्या भीतीने बांगलादेश सोडला : बांगलादेशातील माजी हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा

बांगलादेशातील पहिले हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा यांनी वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून परिवारासह ऑस्ट्रेलियामध्ये पलायन केले. आता ते अज्ञात ठिकाणी रहात आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये मोहरमच्या अनेक मिरवणुकांमध्ये धर्मांधांकडून हिंसाचार !

गोरक्षणाच्या वेळी जमावाकडून होणार्‍या गोतस्करांच्या मारहाणीवर मात्र हीच प्रसारमाध्यमे बेंबीच्या देठापासून हिंदुविरोधी ओरड मारण्यात आघाडीवर असतात !

उत्तराखंड राज्याने दिला गायीला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा !

उत्तराखंड राज्याने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला असून असा दर्जा देणारे ते देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. याविषयीचे विधेयक उत्तराखंड विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले.

गोकर्ण येथील श्री महाबळेश्‍वर मंदिर प्रशासनाने कह्यात घेतले !

हिंदूंची मंदिरे ही भाविकांची आणि भक्तांची असतात, तेथे प्रशासन अन् शासनकर्ते यांचा अधिकार चालत नाही; मात्र निधर्मी लोकशाहीत हिंदूंची मंदिरे सरकार कह्यात घेऊन त्यातील पैशांचा…

धर्मांतराच्या विरोधात संदेश देण्यासाठी सिंधी समाजाने लावले लक्षावधी तुपाचे दिवे !

धर्मशिक्षण न दिल्यानेच धर्मांतरे वाढली आहेत. सिंधी समाजाने एकत्र येऊन आपल्या धर्माविषयीची माहिती आणि महती समाजाला पटवून द्यायला हवी !

मोहरमच्या मिरवणुकीसाठी गणेशोत्सव मंडपांचा आकार लहान करा : पोलीस

बर्‍याच ठिकाणी धर्मांधांचा जमाव श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करून दंगल घडवतो ! अशा वेळी पोलीस कुठे असतात ? विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी धर्मांधांना…

हिंदु राष्ट्रात मुसलमानांना स्वीकारणे हेही हिंदुत्वच : सरसंघचालक मोहन भागवत

हिंदु राष्ट्रात मुसलमानांना स्थान असेल; मात्र मुसलमानांना ‘हिंदु राष्ट्र’ हवे आहे का ? हा मूळ प्रश्‍न आहे आणि याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे !

राममंदिर उभारत असाल, तर त्याच्या पायाभरणीचा दगड मी ठेवीन : बाबरचा वंशज प्रिन्स याकूब

तुम्ही राममंदिर बांधा. त्याविषयी आम्हाला कोणतीही अडचण नाही. जर राममंदिर उभारले जात असेल, तर त्याच्या पायाभरणीचा दगड मी स्वतः ठेवीन, असे प्रतिपादन बाबरचा वंशज प्रिन्स…

देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या घटली : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

सिंह पुढे म्हणाले की, हिंदूंची संख्या अल्प होणार्‍या ५४ जिल्ह्यांंपैकी १७ उत्तरप्रदेशातील, बिहारचे ४, आसाममधील १२, झारखंडमधील २, बंगालचे ९ आणि ५ जिल्हे केरळमधील आहेत.

मुंबई पोलिसांकडून गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण न करण्याचे गणेशभक्तांना आवाहन

न्यायालयाने अवैध भोंगे काढण्याचा आदेश देऊनही पोलिसांनी २ वर्षे कारवाई न केल्याने लोकांना जनहित याचिका प्रविष्ट कराव्या लागत आहेत. पोलिसांना याविषयी काय म्हणायचे आहे ?