Menu Close

भारतीय अर्थव्यवस्थेवर आक्रमण करणार्‍या हलाल प्रमाणपत्रावर बंदी घाला ! – आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना

आजपर्यंत ‘हलाल’ आणि ‘झटका’ हा प्रकार केवळ मटण व्यवसायामध्ये होता; मात्र काही आस्थापने कपडे, सौंदर्यप्रसाधने यांवरही हलालचा शिक्का मारत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवरील हे पुष्कळ मोठे…

‘सनबर्न’चे गेल्या वर्षीचे आयोजन संपूर्णत: अनधिकृत ! – उच्च न्यायालय

गोवा सरकारने उच्चस्तरीय अधिकार्‍यांचा समावेश असलेला एक विशेष विभाग स्थापन करून ‘सनबर्न’सारख्या मोठ्या महोत्सवाला अधिसूचित कृती योजनेनुसार अनुमती देण्याची प्रक्रिया राबवली पाहिजे आणि महोत्सवाच्या आयोजकांनी…

(म्हणे) ‘संसदेत घुसखोरी करणारे आरोपी मुसलमान असते, तर भाजपने देशात धार्मिक उन्माद माजवला असता !’- जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह

जे २ लोक संसदेत घुसले ते मुसलमान नव्हते, यासाठी मी देवाचे आभार मानतो. हे आरोपी मुसलमान असते, तर भाजपने देशात आणि जगात वादळ निर्माण केले…

उत्तरप्रदेश येथे मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने हिंदु विद्यार्थ्याचा छळ !

उत्तरप्रदेश येथील ‘साईमा मंसूर पब्लिक स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्याने मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने त्याचा छळ करण्यात आला. तसेच मुख्याध्यापकांनी या सूत्रावरून या विद्यार्थ्याला…

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणातील सहस्रो मंदिरांमध्ये पूजेसाठी अनुमती द्या !

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या देखरेखीखाली असलेली देशभरातील सहस्रो मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे यांमध्ये पुन्हा पूजा चालू करण्याची अनुमती द्यावी, अशी सूचना वाहतूक आणि स्मारकांवरील…

आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका ! – अभिनेत्री मालविका अविनाश

लव्ह जिहादमुळे आपला धर्म त्यागून इस्लाममध्ये धर्मांतरित होणार्‍या तरुणींनी प्रथम, ‘आपण काय काय गमावून बसलो आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे. ‘आमिषांना बळी पडून हिंदु…

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सरकार कायदा करणारच ! – नितेश राणे, आमदार, भाजप

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कोणत्याही परिस्थितीत कायदा केला जाईल. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात तक्रारी प्रविष्ट करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये ४०२ हून अधिक तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. अशी…

काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद झाल्याचे मान्य करून त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे ! – राहुल कौल, पनून कश्मीर

काश्मिरी पंडितांचे असे म्हणणे आहे की, कलम ३७० मुळेच काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद झाला. त्याची चौकशी वर्ष १९५९ मध्ये भारत सरकारने जो वंशविच्छेद कायदा पारित केला,…

मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणांचे अन्वेषण करा ! – आंध्रप्रदेश साधू परिषद

 हिंदु मंदिरांच्या अतिक्रमण करून बळकावलेल्या भूमीविषयी अन्वेषण करण्याची मागणी ‘आंध्रप्रदेश साधू परिषदे’ने केली. यासाठी महसूल आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांसह एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, अशी…

सासवड (पुणे) येथे कपाळावर टिळा लावणार्‍या विद्यार्थ्यांना हिंदु धर्मानुसार आचरण करण्यास धर्मांध शिक्षिकेकडून अटकाव !

महाविद्यालयातील जे विद्यार्थी कपाळावर टिळा लावून जात होते त्यांना महाविद्यालयामधील काझी या शिक्षिकेने, ‘तुम्ही टिळा का लावता ?, तुम्ही दोन दोन घंटे रांगेत उभे राहून…